Take a fresh look at your lifestyle.

देशाची राज्यघटना तयार करताना काय विचार केला होता ?

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख…

फाळणी नंतरच्या दंगलीत १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख…

घर, गाडी, बंगला… राष्ट्रपती पदावरून निवृत्तीनंतर कोविंद यांना या सुविधा मोफत मिळणार

भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती असणार आहेत. आज झालेल्या मतमोजणी मध्ये त्यांनी विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.  नव्या…

राज्यमंत्री केले म्हणून यशवंत सिन्हा राष्ट्रपती भवनातून शपथ न घेता निघून गेले होते

आज देशातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव…

रिक्षाचालक ते राजकारणी असा प्रवास करणारे संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्यावर इतके नाराज का ?

राज्यात शिवसेना पक्षफुटीच्या चर्चा होत असताना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व आमदारांना भावनिक आवाहन केले होते. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेना…

एकनाथ खडसे : ग्रामपंचायतीची हारलेली ती पहिली निवडणुक ते राष्ट्रवादी पर्यतचा प्रवास

गेल्या अनेक महिन्यांपासून अपेक्षेप्रमाणे एकनाथ खडसे यांनी अखेर भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याने त्यांनी राष्ट्रवादी

बालगंधर्व रंगमंदिर बांधताना जगभरातील उत्तमोत्तम थिएटर्सचा अभ्यास करण्यात आला होता

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा आता तयार झाल्याचं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवीन बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीसाठी…

प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की. ‘रानबाजार’ या सीरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या…

भारताने जिंकलेला बॅडमिंटनचा थॉमस कप आहे तरी काय ?

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विश्वात मानाची समजली जाणाऱ्या थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाकेबाज खेळ करत भारतीय संघाने आपलं पहिलं-वहिलं विजेतेपद मिळवलं आहे. अंतिम फेरीत भारताने इंडोनेशियाचा…

“मंकीगेट प्रकरणानंच आपलं करीयर संपलं” अँड्र्यू सायमंड्सनं एका मुलाखतीत कबूल केलं होतं

क्वीन्सलँड शहरापासून जवळपास ५० किमी अंतरावर पश्चिमेला हर्वे रेंज येथे रात्री अंदाजे १०.३० वाजता एक अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक…