Browsing Category
गल्ली ते दिल्ली
जयराम रमेश : भारत जोडो यात्रेमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणारा व्यक्ती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेने आतापर्यंत सहा…
विलासराव देशमुख विक्रम गोखले बाईकवरून पुण्यात डबलसीट फिरायचे
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात…
शिंदे-ठाकरे गटात शिवसेना पक्षच नाहीतर नेत्यांची घर देखील फुटली आहेत
तीन महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घटना घडली. ती घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बंड. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना पक्ष विभागला गेला. बरचसे आमदार-खासदार…
भारत जोडो यात्रेच्या आधीही अनेकदा शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे
शिवसेना नेते आदित्य ठाकरे काँग्रेसच्याराहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे असले तरी राहुल…
कॉंग्रेसला हाताचा पंजा मिळाला, त्यामागे एक गोंधळ झाला होता
सध्या आपल्याकडे एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे शिवसेना पक्ष, त्याच नाव आणि त्याच निवडणूक चिन्ह. शिवसेनेच्या कोणत्या गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळणार, हे येत्या काही दिवसात कळेल पण सध्या…
शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह कसं मिळालं होत ?
मागच्या काही महिन्यापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातला सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेना कोणाची? आज याच चर्चेत एक मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून आला आहे.
शिवसेनेचं…
महात्मा गांधीपासून आजपर्यंत भारताच्या राजकारणात पदयात्रांचा मोठा इतिहास आहे
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीमधून आज सुरुवात होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे.…
कन्याकुमारी ते काश्मीर : काँग्रेसची पदयात्रा कशी असेल ? राहुल गांधींना याचा फायदा होईल का ?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीमधून आज सुरुवात होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे.…
देशातल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी ४ महिने मतदान चाललं होतं
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे. “लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्या मदतीने चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही.” लोकशाही जगवायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभाग…
इंदिरा गांधी यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी विमान हायजॅक केलं होत
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या या चौकशी विरोधात काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने चालू आहेत. संसदसे सडक तर काँग्रेस या चौकशी विरोधात…