Take a fresh look at your lifestyle.

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या सोबत पक्षातून बाहेर पडला आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.  या…

शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह कसं मिळालं होत ?

मागच्या काही महिन्यापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातला सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेना कोणाची? आज याच चर्चेत एक मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून आला आहे. शिवसेनेचं…

इंदिरा गांधी यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी विमान हायजॅक केलं होत

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या या चौकशी विरोधात काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने चालू आहेत. संसदसे सडक तर काँग्रेस या चौकशी विरोधात…

मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय एन डी पाटील यांनी घेतला होता

महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात…

प्रशांत किशोर : मोदी-भाजपला सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस

पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाला जसे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना कौल देवू लागले तसं पुन्हा एकदा देशभरातल्या मिडीयामध्ये एका माणसाच्या नावाची चर्चा होवू लागली, ते नाव म्हणजे प्रशांत किशोर.…

बॅरिस्टर अंतुले : शोधपत्रकारितेचा पहिला बळी ठरलेला नेता

आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत परतल्या. इंदिरा गांधीच्या आधी सत्तेत असलेल्या जनता पक्षाच्या सरकारने ज्या प्रकारे कॉंग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील राज्य सरकारे बरखास्त केली. त्याच…

वसंतदादा म्हणायचे “छातीवर गोळ्या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली”

वसंतदादाचे शिक्षण कमी झाले होते पण त्यांना व्यवहार ज्ञान मोठे होते. त्यामुळे त्यांच्या हजरजबाबी पणाचे अनेक किस्से वाचायला मिळतील. त्यांचा असेच काही किस्से जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी…

एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ आणि 55 वर्षे आमदार !

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांनी जशी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तशीच त्यांनी…

राजकारणात सुसंस्कृत पणाचा आदर्श घालून देणाऱ्या गणपतरावांकडून नव्या पिढीने खूप काही शिकले पाहिजे

२५ ऑक्टोबर २०१४ विधानसभेच्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. २०१४ नंतर नरेंद्र मोदी नामक झंजावात देशाच्या राजकारणात तयार झालेला असताना विरोधी पक्षाचे एक एक गढ ढासळत असताना…

बंगालमधील दुष्काळातून प्रेरणा घेत स्वामिनाथन यांनी शेती क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला

भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे शेती आणि शेतकरी कायम दुर्लक्षित राहिले. पण एम.एस.स्वामीनाथन यांनी मात्र शेती आणि शेतकरी या दोन्ही घटकांना न्याय देण्यासाठी…