Take a fresh look at your lifestyle.

नाराज काकासाहेबांचा राजीनामा परत घेण्यासाठी पंतप्रधान नेहरू स्वतः गेले होते

कॉंग्रेस पक्षातून सध्या अनेक दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना समजावण्याचा किंवा त्यांनी पक्षात राहावे यासाठी कॉंग्रेसच्या हायकमांड कडून कोणतेही प्रयत्न होताना…

यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, “वसंतरावांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला शेतकरी मुख्यमंत्री…

वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे. १ जुलै १९१३ च्या दिवशी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात कायद्याची पदवी घेऊन त्यांनी काही दिवस पुसद येथे वकिली केली. नंतर ते…

संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आचार्य अत्रेंनी “मराठा” सुरु केले होते

मराठी भाषेत आचार्य अत्रेंचे विनोद माहित नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. कवी, विडंबनकार, प्रस्तावनाकार, चित्रपटकार, नाटककार, वक्ते, राजकारणी, आमदार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पत्रकार…

पाच निवडणुकामध्ये पराभव; पण थेट विधानपरिषद !

मागच्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात एक नाव सतत चर्चेत येत आहे. ते नाव म्हणजे गोपीचंद पडळकर. सध्या ते एका नव्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आहेत. ते कारण म्हणजे बैलगाडा शर्यत. आपल्या…

संयुक्त महाराष्ट्रासाठी सी. डी. देशमुख यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना…

चिमण्या मारल्या मुळे ४.५ कोटी जनता उपासमारीने मेली होती

आपण लहानपणापासून चिमण्या पाहत आलोय. शाळेत शिकताना शाळेच्या कौलात चिमण्यांची घरटी कायम दिसायची. पण मागच्या काही वर्षात चिमण्या दिसणे बंद झाले आहे. पण याचा आपल्याला काही विशेष फरक पडला नाही.…

इंदिरा गांधींचा अस्थिकलश पळवणारे वसंत साठे

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना…

भारतात रंगीत टीव्ही साठी संघर्ष करणारे वसंत साठे

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना…

जेव्हा काकासाहेब गाडगीळ लग्नासाठी राष्ट्रपतीच्या बँडचे आश्वासन देतात

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना…

महाराष्ट्राचा एकही उपमुख्यंमत्री मुख्यमंत्री का होऊ शकला नाही ?

राज्यात भाजप सरकार जावून महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खरंतर अजित पवार त्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी…