Take a fresh look at your lifestyle.

प्रतिभाताई पाटील ते मृणाल गोरे : महाराष्ट्राला न लाभलेल्या महिला मुख्यमंत्री

काल मुंबईमध्ये वस्ताद लहुजी साळवे यांच्या २२८ व्या जयंती कार्यक्रमात बोलतांना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला सुद्धा विराजमान होऊ शकते असं म्हटलंय.…

दूरदर्शनचा चेहरा ते NDTVची स्थापना ते राजीनामा : प्रणव रॉय यांच्या प्रवासाबद्दल

गेल्या काही महिन्यापासून माध्यम विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे न्यूज चॅनल NDTVची मालकी. अखेर अदानी समुहाकडे त्याची पूर्ण मालकी आली आहे. सेबीला आता त्या संदर्भातली माहिती देण्यात…

जयराम रमेश : भारत जोडो यात्रेमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणारा व्यक्ती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेने आतापर्यंत सहा…

सेक्सटोर्शन म्हणजे नेमकं कसं होत आणि त्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे ?

दोन दिवसापासून माध्यमांमध्ये एका बातमीची चर्चा आहे. ती म्हणजे पुणे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईची. पुणे पोलिसांनी राजस्थानमधील एका गावात जाऊन सेक्सटोर्शन प्रकरणातील कारवाई करून आरोपीना अटक…

विलासराव देशमुख विक्रम गोखले बाईकवरून पुण्यात डबलसीट फिरायचे

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात…

शिंदे-ठाकरे गटात शिवसेना पक्षच नाहीतर नेत्यांची घर देखील फुटली आहेत 

तीन महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घटना घडली. ती घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बंड. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना पक्ष विभागला गेला. बरचसे आमदार-खासदार…

भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन या यूकेच्या गृहमंत्री !

क्वीन एलिझाबेथ यांनी मंगळवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची युनायटेड किंगडमचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. ट्रस यांची सोमवारी यूकेच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या…

महात्मा गांधीपासून आजपर्यंत भारताच्या राजकारणात पदयात्रांचा मोठा इतिहास आहे

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीमधून आज सुरुवात होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे.…

कन्याकुमारी ते काश्मीर : काँग्रेसची पदयात्रा कशी असेल ? राहुल गांधींना याचा फायदा होईल का ?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीमधून आज सुरुवात होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे.…

देशाची राज्यघटना तयार करताना काय विचार केला होता ?

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख…