Browsing Category
व्यक्तिवेध
एकेकाळी लोकं म्हणायचे शिवसेना संपवली ; पण तोच आता महामारीमध्ये ‘महाराष्ट्र’ भक्कमपणे…
आकांक्षा चौगुले
27 जुलै 1960 रोजी जन्मलेले उद्धव ठाकरे हे बाळसाहेब ठाकरे यांचा सर्वात लहान चिरंजीव. त्यांच्या माधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या दोन मुलापेक्षा उद्धव ठाकरे सर्वात शांत व!-->!-->!-->…
वाढदिवस विशेष : मी पाहिलेले कुटुंबप्रमुख ते मुख्यमंत्री
शर्मिला येवले.
खरतरं शिवसेनेच्या परिवारात आपले स्वागत कुटुंबप्रमुखाच्या हस्ते व्हावं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी निश्चितपणे भाग्यांची बाब.
ज्या वेळी मातोश्रीवर!-->!-->!-->!-->!-->…
वाढदिवस विशेष : महाराष्ट्राला न लाभलेले व भविष्यात लाभणारे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री
आकाश भरत झांबरे पाटील
महाराष्ट्रात मुंबईपासून ते गडचिरोली पर्यंत व नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत प्रत्येक तालुक्यात स्वतःचा थेट कार्यकर्ता असलेले फार कमी नेते महाराष्ट्रात होऊन गेले.!-->!-->!-->…
अजित पवार : मला आमदार करणारे दादा
दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश लंके यांनी लिहलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत.
सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक व्यक्ती माणसं भेटतात.!-->!-->!-->…
देवेंद्र फडणवीस : कार्यकुशल मुख्यमंत्रीपदाबरोबरच सक्षम विरोधी पक्षनेता
दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी लिहिलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा माझे वडील कै.!-->!-->!-->…
कशी होती ‘राज’ यांची ‘राज’कीय एन्ट्री ?
राज ठाकरे हे महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशात बहुचर्चित असे खास व्यक्तिमत्त्व आहे. एक कलाकार व एक राजकारणी असे दुहेरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत.
त्यांचे वडील श्री. श्रीकांत ठाकरे!-->…
निवडणूक आयुक्त राहिलेल्या नीला सत्यनारायण यांनी चित्रपटासाठी देखील काम केले होते
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण आपणा सर्वांना माहित होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं होतं.!-->…
स्वातंत्र्यसैनिक म्हणून माहित असलेल्या अरुणा असफ अली दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या
१९४२ साली देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखेरचा लढा म्हणून "चले जाव" आंदोलनाला सुरुवात झाली. महात्मा गांधीजींनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया!-->…
त्या दिवशी बीड मध्ये गुलाल उधळायला जेसीबी कमी पडल्या …!
२०१४ साली राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे विरोधीपक्षनेते पदी धनंजय मुंडे विराजमान झाल्यावर आणि डिसेंबर २०१९ मध्ये राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट पदाची धुरा हाती घेतल्यावर त्यांच्या बाबतीत!-->…
हेडमास्तर डॉ.शंकरराव चव्हाण यांनीच सचिवालयाचे मंत्रालय नामकरण केले
थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांची आयुष्ये घडली, त्यांच्या नेतृत्वाने एक महान आणि कर्तव्य संपन्न नेताही या देशाला दिला. भारत देशाचे माजी गृहमंत्री,!-->…