Browsing Category
गल्ली ते दिल्ली
क्रिकेटच्या पिचवर फ्लॉप ठरलेले तेजस्वी राजकारणाच्या पिचवर जिंकणार का ?
देशाच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत जर कोणी असेल तर ते आहेत तेजस्वी यादव. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणताही लागो मात्र, येथील स्थानिकांनी तेजस्वी यादव यांना आरजेडी पक्षाचं!-->…
जेव्हा मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी यांना भाषण बदलायला सांगितले..
१९८० मध्ये देशात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली. इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान पदाची सूत्रे हातात येताच इंदिरा गांधींनी देशातील जनतेला संबोधित करण्याचा निर्णय!-->…
शरद पवारांचं पावसातील ‘ते’ भाषण ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळलं होत !
‘शरद पवारांचं पावसातील भाषण ‘ हे चार शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाशी चिरपरिचित असलेल्या कोणालाही ‘ते’ भाषण आठवून देण्यास पुरेसं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा!-->…
भारतातील सर्वात चर्चित चारा घोटाळा समोर कसा आला ?
भारतातील राजकारण आणि त्यासोबत राजकीय लोकांचे अनेक घोटाळे. अशी मोठी यादी तुम्हा-आम्हाला माहित आहे. पण त्या पैकी बिहारचा चारा घोटाळा हा एक घोटाळा होता ज्याची सर्वात अधिक चर्चा झाली. मानवी!-->…
तो दिवस, ज्यामुळे युपीएससी तयारी करणाऱ्या मायावतींनी राजकारणात यायचा निर्णय घेतला
आज घडीला देशाच्या राजकारणातील ताकदवान दलित नेत्यांच्या यादीत मायावतींचा क्रमांक सर्वात वरती येतो. पण याच मायावती एकेकाळी आयएएस बनण्याचे स्वप्न ठेवून दिल्लीत युपीएसची तयारी करत होत्या.!-->…
सद्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मोदी व शाहची जोडी कशी बनली?
अमित शाह व नरेंद्र मोदी यांची जोडी सद्याच्या घडीला भारतीय राजकारणातील सर्वात ताकदवर जोडी आहे. भारतीय राजकारणाचा इतिहास बघितल्यास असे लक्षात येते कि वेळो-वेळी अशा जोड्या भारतीय सत्तेचा!-->…
इंजिनियर असलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतात संगणकाचं मोठं तंत्रज्ञान आणल
८० च दशक होत. याच काळात भारतात कॉम्प्युटर्स येऊ लागले होते. राजीव गांधी राजकारणात सक्रीय होत होते . राजकारणात सक्रिय झाल्यावर त्यांनी या क्षेत्राला चालना देण्याची भूमिका घेतली होती.!-->…
भारतातला ‘तो’ नेता जो ७० च्या दशकात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला
राम मनोहर लोहिया हे भारतीय राजकारणातील सर्वात आश्चर्यकारक आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. मोठा विचारवंत आणि विवेकवादी माणूस. त्याला कोणत्याही मर्यादा नसलेलं आणि बंधन नसलेलं जग!-->…
जेव्हा एक महिला पंतप्रधान नेहरूंची कॉलर पकडते, तेव्हा…
आजच्या घडीला पंतप्रधान किंवा त्यांचे मंत्री यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचे मोठे कवच असते. पण पूर्वीच्या काळी एवढी सुरक्षा नसायची. पंडित नेहरू पंतप्रधान असतानाही सुरक्षा कवच सोबत घेवून!-->…
निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर देखील हक्कभंग प्रस्ताव आणला होता …
अभिनेत्री कंगना रनौतविरोधात काँग्रेसने विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यावरुन कंगनाने मुंबईची बदनामी केल्याचे!-->…