Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

गल्ली ते दिल्ली

रसगुल्ल्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते

नुकतेच बंगाल मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. ममता बनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पण बंगालच्या राजकारणात अशी एक घटना घडली होती. ही घटना म्हणजे फक्त एका…

प्रशांत किशोर : मोदी-भाजपला सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस

पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाला जसे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना कौल देवू लागले तसं पुन्हा एकदा देशभरातल्या मिडीयामध्ये एका माणसाच्या नावाची चर्चा होवू लागली, ते नाव म्हणजे प्रशांत किशोर.…

नेहरूंनी वाजपेयी यांची भावी पंतप्रधान म्हणून ओळख करून दिली होती

लोकसभेचे माजी सभापती अनंतशायम अय्यंगार यांनी एकदा सांगितलं होतं की, लोकसभेत इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा उत्तम वक्ता शोधून सापडणार नाही. वाजपेयींचे…

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल का ?

गायिका रेणू शर्मा यांनी राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. याच प्रकरणावरून मंत्री मुंडे यांनी आपल्या…

प्रतिभाताई पाटील वयाच्या २७व्या वर्षी आमदार झाल्या होत्या

प्रसंग २००७ सालचा आहे. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल समाप्त होणार होता. नवीन राष्ट्रपती कोण होणार ? या विषयावर सोनिया गांधी यांच्या…

जेव्हा महमूद म्हणाला- अमिताभला नाही तर राजीवला चित्रपटात घ्या. तो जास्त स्मार्ट दिसतो

१९६९ साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट "सात हिंदुस्तानी" प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानंतर देखील अमिताभ यांची लीड हिरो म्हणून फिल्मी कारकीर्द चांगली चालली नव्हती. तोपर्यंत इंदिरा गांधी…

बॅरिस्टर अंतुले : शोधपत्रकारितेचा पहिला बळी ठरलेला नेता

आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत परतल्या. इंदिरा गांधीच्या आधी सत्तेत असलेल्या जनता पक्षाच्या सरकारने ज्या प्रकारे कॉंग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील राज्य सरकारे बरखास्त केली. त्याच…

आणीबाणीनंतर कॉंग्रेसमधून जे मुठभर लोक लोकसभेत पोहचले, त्यात अहमद पटेल होते

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज सकाळी पहाटे निधन झाले. अहमद पटेल यांना राजकीय वर्तुळात कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य म्हणून ओळखले जात होते. अहमद पटेल यांननी दीर्घकाळ कॉंग्रेस…

आणि बाळासाहेब शरद पवारांना म्हणाले, “कमळाबाईची चिंता तुम्ही करू नका”

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. उद्धव ठाकरे सक्रीय राजकारणात येवून मुख्यमंत्री झाले आहेत. मागच्या वर्षभरात सरकारसमोर अनेक अडचणी आल्यात. पण जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत येतेय अस…

वसंतदादा म्हणायचे “छातीवर गोळ्या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली”

वसंतदादाचे शिक्षण कमी झाले होते पण त्यांना व्यवहार ज्ञान मोठे होते. त्यामुळे त्यांच्या हजरजबाबी पणाचे अनेक किस्से वाचायला मिळतील. त्यांचा असेच काही किस्से जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी…