Browsing Category
गल्ली ते दिल्ली
शाखाप्रमुख होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटलेले नार्वेकर त्यांचे पीए कसे बनले ?
‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?”…
छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती
सध्या राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांच्या अटकेनंतर मोठा संघर्ष सुरु झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे दिसते आहे.
असाच एक प्रसंग राज्याच्या…
राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि प्रसाद लाड आमदार झाले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्याचे पडसाड राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून शिवसेना…
या बहीण भावांनी महाराष्ट्रातील राजकारणावर छाप टाकली आहे
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधते. तसेच त्याला दीर्घ आयुष्य आणि सुख लाभू दे यासाठी प्रार्थना करते. तर त्याचवेळी भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
आज…
काँग्रेसचा अँग्री मॅन : पाच वेळा राजीनामा दिला तरी कॉंग्रेस सोडली नाही
घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गुरुदास कामात विद्यार्थी चळवळीतून पुढे आले. मुंबईच्या स्थानिक राजकारणात ते पुढे केंद्रीय राजकारणात देखील त्यांनी आपला ठसा उमठवला. त्यांच्या रूपाने एक…
महाराष्ट्राच्या विधानसभेत एका आमदारांनी चक्क पेट्रोल आणि लायटर नेऊन राडा केला होता
विधीमंडळाच्या अधिवेशन कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होत असते. लोकप्रतिनिधी आपले प्रश्न पोटतिडकीने मांडत असतात. सभागृहाच्या संकेताप्रमाणे कोणत्याही…
भाजपकडून एकनाथ शिंदेंशी चर्चा करायला गेलेले संजय कुटे कोण आहेत ?
राज्यात सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडाची
एकनाथ शिंदे यांच्या या बंडामागे भाजप असल्याच्या चर्चा आधी भाजपचे महाराष्ट्रातील नेते फेटाळत राहिले. मात्र, या…
नितीन गडकरी भारताचे पुढचे पंतप्रधान होवू शकतात ?
जेव्हा भाजप मध्ये एक गट मोदींना पंतप्रधान उमेदवार म्हणून पुढे करा अस म्हणत होता. त्यावेळी ह्या मता विरूद्ध असणारा मतप्रवाह होता. मोदी त्यावेळी पंतप्रधान उमेदवार होऊ शकले नाहीत. अडवाणींना…
बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले तेव्हा वर्तमानपत्रात छापण्यासाठी त्यांचा फोटो देखील नव्हता
बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री होते. बाबासाहेब भोसले यांना आताचा महाराष्ट्र विसरला असेल पण जेव्हा भोसले मुख्यमंत्री होते, तेव्हा फक्त आणि फक्त त्यांचीच चर्चा होती.…
एकेकाळी निलेश लंके यांना शिवसेनेतून काढण्यात आलं होत !
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळण्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार…