Take a fresh look at your lifestyle.

भारतातील सर्वात चर्चित चारा घोटाळा समोर कसा आला ?

भारतातील राजकारण आणि त्यासोबत राजकीय लोकांचे अनेक घोटाळे. अशी मोठी यादी तुम्हा-आम्हाला माहित आहे. पण त्या पैकी बिहारचा चारा घोटाळा हा एक घोटाळा होता ज्याची सर्वात अधिक चर्चा झाली. मानवी

बहुजनांचा ‘गोपीनाथ’ ते ‘गोपीचंद’ भाजपमय प्रवास

सुहास घोडके गेल्या दशकात बहुजनांचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये कै. गोपीनाथ मुंडे साहेबांकडे पाहिले जायचे. त्यांच्या वकृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्वाच्या बळावर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी

तो दिवस, ज्यामुळे युपीएससी तयारी करणाऱ्या मायावतींनी राजकारणात यायचा निर्णय घेतला

आज घडीला देशाच्या राजकारणातील ताकदवान दलित नेत्यांच्या यादीत मायावतींचा क्रमांक सर्वात वरती येतो. पण याच मायावती एकेकाळी आयएएस बनण्याचे स्वप्न ठेवून दिल्लीत युपीएसची तयारी करत होत्या.

आयपीएल सुरुवात कशी झाली होती? अशी आहे जगातील सर्वात लोकप्रिय लीगची कहाणी

जगावर कोरोनाचे संकट असताना क्रिकेट सुरु होणार कि नाही, अश्या जोरदार चर्चा सुरु असताना आयपीएलच्या १३ व्या सत्राला सुरुवात झाली आहे. गेल्या तेरा वर्षात आपीएलने मिळवलेल्या लोकप्रियतेमुळे या

‘द आंत्रप्रन्योर’ : उद्योजक होण्यासाठी ‘काय करू नये’ हे सांगणारं पुस्तक

हा शून्याचा परीघ तोडण्याचा प्रवास समोर आणणारं, आणि व्हिजन म्हणजे नेमके काय, याचा अर्थ सांगणारं… आयुष्यात वेगळ्या दिशेचा शोध घेणाऱ्या प्रत्येक युवकासाठी दिशादर्शक ठरेल असं पुस्तक म्हणजे

सद्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मोदी व शाहची जोडी कशी बनली?

अमित शाह व नरेंद्र मोदी यांची जोडी सद्याच्या घडीला भारतीय राजकारणातील सर्वात ताकदवर जोडी आहे. भारतीय राजकारणाचा इतिहास बघितल्यास असे लक्षात येते कि वेळो-वेळी अशा जोड्या भारतीय सत्तेचा

कधी काळी पवार साहेबांच्या गाडीमागे धावले आज राष्ट्रवादीचे खासदार आहेत

डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील एक नामवंत अभिनेते व राजकारणी आहेत. अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. शिवसेना पक्षातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. शिवसेनेत ते

क्रिकेट क्षेत्रातील ते ५ खेळाडू ज्यांनी चुकीचा संदेश जाऊ नाही म्हणून करोडो रुपयांच्या जाहिराती…

क्रिकेट या खेळाची जागतिक पातळीवरील लोकप्रियता वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटवर आतोनात प्रेम करतात त्याच प्रमाणे ते क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर देखील प्रेम करतात.

हरभजनच्या “एप्रिल फुल”मुळे गांगुली कॅप्टनपद सोडायला तयार झाला होता

क्रिकेट या खेळात मैदानाशिवाय मैदानाबाहेर म्हणजेच ड्रेसिंग रूम मध्ये जे काही होते किंवा ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडूंची वर्तवणूक जशी असते त्यानुसारही खेळाडूंच्या खेळात बदल बघायला भेटू शकतात.

इंजिनियर असलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतात संगणकाचं मोठं तंत्रज्ञान आणल

८० च दशक होत. याच काळात भारतात कॉम्प्युटर्स येऊ लागले होते. राजीव गांधी राजकारणात सक्रीय होत होते . राजकारणात सक्रिय झाल्यावर त्यांनी या क्षेत्राला चालना देण्याची भूमिका घेतली होती.