Browsing Category
गावगाडा
आणि वयाच्या २५च्या वर्षी तो कोट्याधीश झाला
सध्याचा जमाना स्टार्ट अपचा आहे. आपल्या लहान वयात काहीतरी सुरुवात करून यशाचे शिखर गाठणारी अनेक नावे तुम्हाला माहिती असतील. अश्याच एका तरुण मुलाबद्दल आपण जाणून घेवूया. जो वयाच्या २५च्या!-->…
ऑनलाईन शिक्षणासाठी राज्य सरकारचा अभिनव प्रयोग
जगात आणि देशात कोरोना विषाणू आल्यापासून सगळ काही लॉकडाऊन मध्ये अडकल आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आपलं शिक्षण देखील लॉकडाऊन मध्ये अडकलं आहे कारण कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा व!-->…
पारले बिस्किट न खाल्लेला एकही माणूस सापडणार नाही
आपल्याकडे एक काळ असा होता तो तेव्हा बिस्कीट म्हणजे फक्त पारले बिस्कीट. असं मानल जायचं. लहानपणी पारले बिस्किट न खाल्लेला एकही भारतीय देशात असेल वाटत नाही.
आम्ही पारले बिस्कीट एक कप गरम!-->!-->!-->…
एका फळविक्रेत्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला; कारण जाणून वाढेल आदर
आपल्या आयुष्यात आपण सर्वजण काम करत असतो. काम करण्याचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. पण जेव्हा एखादा माणूस स्वत: पैशापेक्षा आणि प्रसिद्धीपेक्षा माणुसकी म्हणून काम करतो तेव्हा तो लोकांच्या!-->…
शेतीसाठी विकली कंपनी; आज कमवतोय लाखो रुपये
मागच्या काही वर्षात युवकांचा शेतीकडे कल सातत्याने वाढत आहे. याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहित असतीलही. पण आज तुम्हाला अशा एका मुलाची ओळख करून देणार आहे, ज्याने हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी!-->…
चीनी फडिंगच्या आरोपामुळे चर्चेत असलेले राजीव गांधी फाउंडेशन नक्की काम करत ?
मागच्या काही दिवसात अनेक प्रकरणातून राजीव गांधी फाउंडेशन चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही भारत-चीन सबंध ताणले गेल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस दोन्हीकडून एकमेकांवर आरोप करण्यात आले. तेव्हा राजीव!-->…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील होते
वकील बाबू म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका मराठी माणसाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लक्ष्मणराव इनामदार हे मोदींचे राजकीय गुरू मानले जातात.
कोण आहेत!-->!-->!-->…
बकऱ्यांना चारता चारता खोदले १४ तलाव ! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी "मन की बात" या कार्यक्रमात देशातील जनतेशी संवाद साधत असतात. यामध्ये ते देशातील असामन्य कार्य करणाऱ्या लोकांचे कौतुक करत असतात. नुकत्याच झालेल्या मन कि बात मध्ये मोदी!-->…
वारी सांगण्या-ऐकण्यापेक्षा ती अनुभवण्याचा सोहळा आहे
वारी म्हटलं कि तुमच्या डोळ्यासमोर काय येत ? पायी चाललेली दिंडी, लहान थोर सगळेच प्रत्येकाला माऊली- माऊली म्हणत. विठ्ठलाचा गजर करत देहू-आळंदी पासून पंढरपुर पर्यतचा प्रवास म्हणजे वारी. हा!-->…
आचार्य अत्रे यांचे हजरजबाबीपणाचे हे किस्से तुम्हाला वाचायला हवेत
आचार्य अत्रे नसते तर हा संयुक्त महाराष्ट्र मिळाला नसता. आचार्य अत्रे नसते तर या महाराष्ट्र राज्याचे ‘महाराष्ट्र’ हे नाव ठेवले गेले नसते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली गेली असती.!-->…