Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

गावगाडा

अहमदनगर शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद, ५० पेक्षा जास्त देशांतून…

अहमदनगर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांमध्ये चित्रपट संस्कृती रुजावी, सोबतच चित्रपट क्षेत्र भरभराटीला यावे, या हेतूनं ‘अहमदनगर फिल्म फाऊंडेशन’ची स्थापना झाली. जगभरातील दर्जेदार चित्रपटांना…

८० रुपयांच्या उधारीवर चालू केलेल्या उद्योगाची आज करोडोंची उलाढाल

गेली ६० वर्षे जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या लिज्जत पापडला घराघरात पोहोचवून जसवंतीबेन पोपट यांनी श्री महिला गृहउद्योगाला बळ दिलं आहे. जसवंतीबेन यांच्या कर्तृत्वाची सरकारनं दखल घेतली आणि…

गिरीश प्रभुणे, जसवंतीबेन पोपट आणि सिंधुताई : कोण आहेत पद्म पुरस्कार विजेते

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले…

त्या घटनेनंतर नाना पटोले मोदींचे चॅलेंजर म्हणून समोर आले

काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व…

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल का ?

गायिका रेणू शर्मा यांनी राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. याच प्रकरणावरून मंत्री मुंडे यांनी आपल्या…

“औरंगाबाद कि संभाजीनगर” मागणी आली कुठून ?

आपल्याकडे निवडणुका आल्या कि जुने मुद्दे किंवा मागण्या पुन्हा वरती येतात. अशीच एक मागणी सध्या जोरदार चर्चेत आहे. ती मागणी म्हणजे औरंगाबाद की संभाजीनगर औरंगाबाद च्या नामांतराच्या…

गेल्या ६० वर्षात या गावात एकदाही निवडणूक झाली नाही

ऋतुराज संजय देशमुख (करमाळा) सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे चालू आहे. गावागावात लोक समोरासमोर उभे राहतायेत. अश्यातच काही लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात काळजी म्हणून ग्रामपंचायत…

…जेव्हा रतन टाटा यांनी आपल्या अपमानाचा बदला आपल्या कामातून घेतला

भारतातील अनेक औद्योगिक घरांना उद्योगसोबत राजकारणात रस आहे असे दिसते. पण टाटा समूह आणि विशेषतः रतन टाटा यांनी या गोष्टी नेहमीच टाळल्या आहेत. आपल्या आयुष्यात रतन टाटांनी कामालाच सर्वस्व…

१२०० रुपये गुंतवायचे आणि हजारो कमवायचे ! अश्या स्क्रीम येतात तरी कुठून ?

तुम्ही गावाकडून पुण्यात शिकायला आलेले असता आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा तुम्ही निवांत एखाद्या जागी रस्त्याच्या कडेला बसलेले असता. आणि आयुष्याबाबद्दल विचार करत आहात. अश्यातच एक…

केंद्राच्या कोणत्या कायद्याच्या भीतीने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे ?

केंद्रातील मोदी सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत ज्याविरुद्ध शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. या तीन कृषी कायद्यांबाबत देशातील शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळी मते आहेत, ज्यावर देशातील बहुतांश…