Take a fresh look at your lifestyle.

अजित पवार : मला आमदार करणारे दादा

दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश लंके यांनी लिहलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत. सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक व्यक्ती माणसं भेटतात.

देवेंद्र फडणवीस : कार्यकुशल मुख्यमंत्रीपदाबरोबरच सक्षम विरोधी पक्षनेता

दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी लिहिलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा माझे वडील कै.

जोपर्यंत सिनेमा असेल तोपर्यंत अमरिश पुरी विलन म्हणून लक्षात राहतील

'मिस्टर. इंडिया मध्ये मोगाम्बोची भूमिका नसती तर अनिल कपूरच्या मसीहा व्यक्तिरेखे कोणीही वाहवा केली नसती. सनी देओलच्या 'जखमी' मध्ये बलवंतराय नसता तर सनी देओलला हिरो कसं म्हटलं असत. पण जेव्हा

कशी होती ‘राज’ यांची ‘राज’कीय एन्ट्री ?

राज ठाकरे हे महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशात बहुचर्चित असे खास व्यक्तिमत्त्व आहे. एक कलाकार व एक राजकारणी असे दुहेरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत. त्यांचे वडील श्री. श्रीकांत ठाकरे

निवडणूक आयुक्त राहिलेल्या नीला सत्यनारायण यांनी चित्रपटासाठी देखील काम केले होते

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण आपणा सर्वांना माहित होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं होतं.

स्वातंत्र्यसैनिक म्हणून माहित असलेल्या अरुणा असफ अली दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या

१९४२ साली देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखेरचा लढा म्हणून "चले जाव" आंदोलनाला सुरुवात झाली. महात्मा गांधीजींनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया

२० पेक्षा अधिक प्रकाशकांनी नाकारलं ; आज पुस्तक विक्रीतून १०० कोटींचे मालक

लेखक होणं सोपं नाही, पण त्यापेक्षा तुम्ही लिहलेलं पुस्तक न प्रकाशित होणे. हे त्यापेक्षा जास्त अवघड असते. त्यामुळे आपण लिहलेले पुस्तक प्रकाशित होईल कि नाही, किंवा विकले जाईल कि नाही अशी भीती

त्या दिवशी बीड मध्ये गुलाल उधळायला जेसीबी कमी पडल्या …!

२०१४ साली राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे विरोधीपक्षनेते पदी धनंजय मुंडे विराजमान झाल्यावर आणि डिसेंबर २०१९ मध्ये राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट पदाची धुरा हाती घेतल्यावर त्यांच्या बाबतीत

आणि वाजपेयी म्हणाले ” तर पाकिस्तानमध्येही निवडणुका लढणे सोपे जाईल”

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश. दोन्ही देशामध्ये आजवर चार युद्ध झाली. अनेकदा सीमेवर तणाव असतो. पण सीमेवर तणाव असला कि त्याचा परिणाम दोन्ही देशातील इतर सबंधावर देखील पडतो. असाच

हेडमास्तर डॉ.शंकरराव चव्हाण यांनीच सचिवालयाचे मंत्रालय नामकरण केले

थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांची आयुष्ये घडली, त्यांच्या नेतृत्वाने एक महान आणि कर्तव्य संपन्न नेताही या देशाला दिला. भारत देशाचे माजी गृहमंत्री,