Take a fresh look at your lifestyle.

देशातल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी ४ महिने मतदान चाललं होतं

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे. “लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्या मदतीने चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही.” लोकशाही जगवायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभाग…

असा साजरा झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

भारताचा पहिला प्रजासत्ताक सोहळा आजच्यापेक्षा खूपच वेगळा होता. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० मध्ये साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० ला सकाळी १०.१८ मिनिटांनी भारताचं संविधान लागू…

राष्ट्रपती भवनात आरामदायक पलंग काढून एक लाकडी खुर्ची वापरणारे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची…

1947 साली भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तर, स्वातंत्र्याच्या तीन वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी, देश 'सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला. 26 जानेवारी…

स्वतंत्र भारतातील पहिलं गोल्ड मेडल कस मिळालं ?

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख…

नथुराम गोडसे यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख…