Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

पारंबी दिवाळी अंक २०१९

जनतेच्या हितासाठी संघर्ष कायम राहणार

शरद पवार यांची कन्या म्हणून सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. पण सक्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. बारामती मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर…

स्त्रीजीवनाचा कॅलीडोस्कोप

कॅलीडोस्कोप !! बघणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार, प्रकाशाच्या उपलब्धेनुसार आणि त्या कॅलीडोस्कोप मध्ये असलेल्या काचेच्या तुकड्यांच्या रंगसंगतीनुसार वेगवेगळे पॅटर्न तयार होतात.…

उद्यमशीलता, माहिती तंत्रज्ञान आणि शेतीचे भविष्य

२०१९ सालातील भारतीय कृषी क्षेत्राचे थोडक्यात विश्लेषण करायचे म्हंटले तर ‘प्रचंड मोठी आव्हाने आणि तितक्याच प्रमाणात  संधी असणारे क्षेत्र’ असे म्हणता येईल. कारण दीडशे कोटींकडे वाटचाल करणाऱ्या…

राष्ट्र निर्माण करण्यासाठी व्यक्तीनिर्माण

मुकुल कानिटकर मनुष्य चांगला बनल्याने, राष्ट्र तयार होईल. हे गरजेचं नाही. भीष्मांसारखे आदर्श पूर्ण महाभारतात नव्हते. व्यक्तीच्या व्यक्तीगत चारित्र्याचा आदर्श म्हणजे भीष्म होते. शारीरिक,…

हिंदी वाल्यांना मराठी सिनेमाची भुरळ

तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राचं असं स्वतःच बरंच काही आहे, ज्याच्यावर मराठी माणसाने गर्व करावा. पण आजच्या घडीला मला सगळ्यात जास्त कमालीचा वाटतो, तो म्हणजे आपला मराठी सिनेमा. आज त्याच्यावरच…

कथा – निरागस बालक

मंगेश पोरे सायंकाळची वेळ होती. पाऊस जोरदार पडण्याची चिन्ह आकाशान दाखवण्यास सूरुवात केली होती. सोसाटयाचा वारा त्याला मोकळेपणाने साथ देत होता. वीजा अजून कडाडल्या नव्हत्या, पन कडाडणार…

भारत चीन संबंध

गोपाळ ढोक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील दुसरे अनौपचारिक शिखर सम्मेलन ममल्लपुरम (महाबलीपुरम) या ऐतिहासिक सागरी शहरात पार पडले. या…

दिल्लीत दोन पिढ्या

१९४७ ला भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या पहिल्याच मंत्रीमंडळात काकासाहेब गाडगीळ केंद्रीय मंत्री होते. पुढे ते (त्यावेळच्या अविभक्त) पंजाबचे राज्यपाल देखील झाले. काकासाहेब गाडगीळ यांचे…

दिल्लीतील मराठीपण

दीर्घ लढ्यानंतर देशाच्या नकाशावर महाराष्ट्राला स्वतःच स्थान मिळालं. तेव्हा खरंतर माझी पिढी (मिलेनिअल्स जनरेशन) जन्माला देखील आली नव्हती. त्यामुळे आमच्या तरुणाईने तो काळ अनुभवला तो…

शिक्षणासाठी दिल्लीत जाताना

अभिपर्णा भोसले (लेखिका दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहेत) मुळात पानिपत मध्ये येऊन लढण्याची गरज नसतानाही लढणारा महाराष्ट्र आणि सर्व सुविधा आणि संधी उपलब्ध असतानाही दिल्ली बाबत…