Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

व्यक्तिवेध

पाच निवडणुकामध्ये पराभव; पण थेट विधानपरिषद !

मागच्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात एक नाव सतत चर्चेत येत आहे. ते नाव म्हणजे गोपीचंद पडळकर. सध्या ते एका नव्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आहेत. ते कारण म्हणजे बैलगाडा शर्यत. आपल्या

रवींद्रनाथ टागोरांनी भारताचंच नाहीतर बांग्लादेशाचही राष्ट्रगीत लिहलं

रवींद्रनाथ टागोर यांना आपण महाकवी म्हणतो. आपल्या देशाचे राष्ट्रगीत "जन गण मन" आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. पण याच रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत बांगलादेशाचेही राष्ट्रगीत लिहले आहे.

म्हणून मार्क्स कालातीत ठरतो !

एकोणिसावे शतक तंत्रज्ञान, उद्योग आणि पर्यायाने जागतिक राजकीय व्यवस्थेत उलथापालथ घडवून आणणाऱ्या अनेक घडामोडींचा साक्षीदार होते. पण या सगळयांहूनही महत्वाची क्रांती घडून आली ती नव्या

पेप्सी और प्रमोद महाजन , कभी अपना फॉर्म्युला नहीं बताते.

‘पेप्सी और प्रमोद महाजन , कभी अपना फॉर्म्युला नहीं बताते.’ ये वाक्य आहे प्रमोद महाजन यांच. २००३ साली विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळालं. त्याच संपूर्ण श्रेय भाजपचे निवडणूक रणनीतीकार प्रमोद

संयुक्त महाराष्ट्रासाठी सी. डी. देशमुख यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना

आपल्या पहिल्या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांनी मानधन म्हणून घेतले होते एक चॉकलेट

भारतीय चित्रपट सृष्टीत महत्वाचं योगदानं देणाऱ्या कपूर घराण्यातील एक व्यक्ती आणि बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! ऋषी कपूर आजवर

इरफान खान यांच्या काही सिनेमातील काही खास डायलॉग

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात इरफान खान यांचं निधन झालं. हासील, मकबूल, पानसिंह तोमर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका

महाराष्ट्र ‘कोरोना’शी लढताना या माणसाला विसरू नका !

कोरना व्हायरस चीन मधून जगभरात पसरला. मागच्या काही दिवसात तो महाराष्ट्रात देखील आला. राज्यात कोरोना व्हायरस आल्याने राज्यभर हंगामा झाला. राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय

शिवसेनेकडून राज्यसभा मिळालेल्या प्रियांका चतुर्वेदी कोण ?

नुकतेच महाराष्ट्र विधानसभेतून निवडून दिले जाणाऱ्या राज्यसभा जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, दिवाकर रावते असे

इंदिरा गांधींचा अस्थिकलश पळवणारे वसंत साठे

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना