Browsing Category
गल्ली ते दिल्ली
आजोबा विरुद्ध नातू : या निवडणुकीची देशभर चर्चा झाली होती
राजकारणात काका विरुद्ध पुतण्या, भाऊ-भाऊ आमने सामने अश्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील, पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक निवडणूक अशी झाली होती, ती म्हणजे आजोबा विरुद्ध नातू.
या!-->!-->!-->…
शिवाजीराव निलंगेकर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदारही नव्हते
महाराष्ट्राच्या राजकारणात काही मुख्यमंत्री असे झाले त्यांनी दीर्घकाळ सत्ता सांभाळली तर काही मुख्यमंत्र्यांना फारच कमी सत्ता मिळाली. या फार कमी काळ मुख्यमंत्री राहिलेल्या पैकी एक नाव म्हणजे!-->…
बाळासाहेबांनी विचारलं “उद्धवची निवड झाली ठिक आहे, पण तुम्हाला मान्य आहे ना ?”
१९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख राहिले. स्थापनेपासून शिवसेनेची काम करण्याची पद्धत देखील इतर पक्षापेक्षा वेगळी राहिली!-->…
पाच वर्षांत सर्वाधिक आव्हानांना सामोरे गेलेला मुख्यमंत्री
प्रतीक जानकर
देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राजकारणातील भाजपाचा उगवणारे सूर्य आणि अल्पकाळात त्यांनी आपले राजकारण निर्दोष आणि चमकदार करण्याचे काम केले आहे असे नाव आहे. मुख्यमंत्रिपदाची पाच!-->!-->!-->…
अजित पवार : मला आमदार करणारे दादा
दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश लंके यांनी लिहलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत.
सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक व्यक्ती माणसं भेटतात.!-->!-->!-->…
देवेंद्र फडणवीस : कार्यकुशल मुख्यमंत्रीपदाबरोबरच सक्षम विरोधी पक्षनेता
दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी लिहिलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा माझे वडील कै.!-->!-->!-->…
नाराज काकासाहेबांचा राजीनामा परत घेण्यासाठी पंतप्रधान नेहरू स्वतः गेले होते
कॉंग्रेस पक्षातून सध्या अनेक दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना समजावण्याचा किंवा त्यांनी पक्षात राहावे यासाठी कॉंग्रेसच्या हायकमांड कडून कोणतेही प्रयत्न होताना!-->…
कशी होती ‘राज’ यांची ‘राज’कीय एन्ट्री ?
राज ठाकरे हे महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशात बहुचर्चित असे खास व्यक्तिमत्त्व आहे. एक कलाकार व एक राजकारणी असे दुहेरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत.
त्यांचे वडील श्री. श्रीकांत ठाकरे!-->…
आणि वाजपेयी म्हणाले ” तर पाकिस्तानमध्येही निवडणुका लढणे सोपे जाईल”
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश. दोन्ही देशामध्ये आजवर चार युद्ध झाली. अनेकदा सीमेवर तणाव असतो. पण सीमेवर तणाव असला कि त्याचा परिणाम दोन्ही देशातील इतर सबंधावर देखील पडतो.
असाच!-->!-->!-->…
राजेश पायलट यांनी थेट सोनिया गांधींना आव्हान दिले होते
राजस्थानमध्ये सध्या मोठा राजकीय संघर्ष चालू आहे. राजस्थानचे कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट नाराज असल्याने ते कॉंग्रेस सोडणार अश्या चर्चा सुरु आहे. त्यांनी कॉंग्रेस!-->…