Take a fresh look at your lifestyle.

रवींद्रनाथ टागोरांनी भारताचंच नाहीतर बांग्लादेशाचही राष्ट्रगीत लिहलं

रवींद्रनाथ टागोर यांना आपण महाकवी म्हणतो. आपल्या देशाचे राष्ट्रगीत "जन गण मन" आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. पण याच रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत बांगलादेशाचेही राष्ट्रगीत लिहले आहे.

“बॉईज लॉकर रूम” तुम्हीही याचा भाग असू शकता ?

सोशल मिडीयाच्या या जमान्यात नेहमी काहीतरी ट्रेंड येतो. त्यावर चर्चा सुरु होते. मागच्या दोन दिवसात असाच एक ट्रेंड ट्विटर आणि इन्स्टाग्राम वर आला आहे. तो ट्रेंड म्हणजे "बॉईज लॉकर रूम"

म्हणून मार्क्स कालातीत ठरतो !

एकोणिसावे शतक तंत्रज्ञान, उद्योग आणि पर्यायाने जागतिक राजकीय व्यवस्थेत उलथापालथ घडवून आणणाऱ्या अनेक घडामोडींचा साक्षीदार होते. पण या सगळयांहूनही महत्वाची क्रांती घडून आली ती नव्या

रामायण मालिकेचे रोचक किस्से जे खूप कमी लोकांना माहिती आहेत

सध्या देशात लॉकडाऊन चालू असल्यामुळे कोणत्याही शो किंवा सिनेमाचं शूटिंग बंद आहेत. यानिमित्ताने दूरदर्शनच्या सुवर्ण दिवसांचे (सॅटेलाइट चॅनलच्या काही दिवस आधी) सर्व शो पुन्हा या चॅनलवर

एकही निवडणूक न हरलेले शरद पवार निवडणूक हरतात तेव्हा

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या नावाचा चांगलाच दबदबा आहे. गेली जवळपास पन्नास वर्षे शरद पवार राजकारणात सक्रीय आहेत. आपल्या राजकीय जीवनात शरद पवार तब्बल १४ निवडणुका

पेप्सी और प्रमोद महाजन , कभी अपना फॉर्म्युला नहीं बताते.

‘पेप्सी और प्रमोद महाजन , कभी अपना फॉर्म्युला नहीं बताते.’ ये वाक्य आहे प्रमोद महाजन यांच. २००३ साली विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळालं. त्याच संपूर्ण श्रेय भाजपचे निवडणूक रणनीतीकार प्रमोद

भारत राहिला तर महाराष्ट्र राहील, भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल

संयुक्त महाराष्ट्रासाठी एक जनआंदोलन उभे राहिल्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या

आपल्या पहिल्या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांनी मानधन म्हणून घेतले होते एक चॉकलेट

भारतीय चित्रपट सृष्टीत महत्वाचं योगदानं देणाऱ्या कपूर घराण्यातील एक व्यक्ती आणि बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! ऋषी कपूर आजवर

इरफान खान यांच्या काही सिनेमातील काही खास डायलॉग

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात इरफान खान यांचं निधन झालं. हासील, मकबूल, पानसिंह तोमर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका

सहकार क्षेत्रात कोणत्या संधी ?

आपल्या दैनदिन जीवनाचा सहकार हा एक अविभाज्य भाग आहे. पण आपण नेहमी सहकाराबद्दल वाईट ऐकत आलो आहोत. पण सहकार क्षेत्रातून आजपर्यंत अनेक संस्था उभा राहिल्या, वाढल्या. त्यामुळे सहकार क्षेत्राची