Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांचे पी. ए. यापलीकडे जावून कामाचा विचार व्हायला पाहिजे

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काही नावांची विशेष चर्चा होती. त्यातलच एक नाव होत, ते म्हणजे अभिमन्यू पवार ! त्या निवडणुकीत अभिमन्यूजी पवार यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच मराठी

वारी सांगण्या-ऐकण्यापेक्षा ती अनुभवण्याचा सोहळा आहे

वारी म्हटलं कि तुमच्या डोळ्यासमोर काय येत ? पायी चाललेली दिंडी, लहान थोर सगळेच प्रत्येकाला माऊली- माऊली म्हणत. विठ्ठलाचा गजर करत देहू-आळंदी पासून पंढरपुर पर्यतचा प्रवास म्हणजे वारी. हा

खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावात गेलेल्या त्या देशातील एकमेव खासदार असतील

तिला आपण एका दिव्यवलयी नेत्याची मुलगी म्हणू शकतो. तिला आपण देशातील सर्वोत्कृष्ट संसदपट्टू म्हणू शकतो. तिला आपण संसदेत सर्वाधिक काळ उपस्थित राहून देखील मतदारसंघात तगडा जनसंपर्क ठेवणारी आदर्श

दिल्लीतच राजकारण करणार की महाराष्ट्रात येणार याचं उत्तर काळच देईल

काही दिवसांपूर्वी संसदरत्न, संसद महारत्न वगैरे वगैरे पुरस्कारांची घोषणा झाली. खासदारांनी संसदेत विचारलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग याच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात. खासदारांची संसदीय

पी. व्ही. नरसिंहराव याचं महाराष्ट्र कनेक्शन तुम्हाला माहित आहे का ?

पी. व्‍ही. नरसिंहराव यांना 9 वे पंतप्रधान म्हणून आपण ओळखतो. पण यापलीकडे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याबद्दल त्यांना आपण कायमच

वसंतराव नाईक म्हणायचे वेळ आली तर शिवसेना चोवीस तासांत बंद करेन

आजघडीला शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष आहे. उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्री आहेत. पण राज्यांचे असे एक मुख्यमंत्री होते, जे म्हणायचे "वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू

त्या फक्त भारतातल्याच नाहीतर ब्रिटनमधल्या देखील पहिल्या महिला वकिल होत्या

आपल्या देशात आणि जगात अनेक स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी स्वत:च्या आयुष्यात असं काहीतरी केलं की त्या इतिहासात अमर झाल्या. त्यांनी स्वत:च्या आयुष्यात स्वत:ची स्वप्न पुर्ण करताना इतरांना

नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देवून त्यांनी कॉंग्रेस विरोधी राजकारणाचा पाया रचला

१५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. देशाचे पहिले मंत्रीमंडळ अस्तित्वात आले. या मंत्रिमंडळात कॉंग्रेस पक्षाच्या बाहेरील दोन व्यक्तींचा

प्लेगच्या साथीमध्ये केलेल्या छळाचा बदला म्हणून त्यांनी रँड चा खून केला

तारीख होती २२ जून १८९७, पुण्यातल्या गव्हर्मेंट हाउसमध्ये (सध्या इथे पुणे विद्यापीठ आहे) ब्रिटनची राणी व्हिटोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मोठा समारंभ होणार होता. या कार्यक्रमाला अनेक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे हेडगेवार कॉँग्रेसचे सदस्य होते

हेडगेवारांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण येथे झाला नागपुरात. त्याचे आईवडील बळीरामपंत हेडगेवार आणि रेवती हे दोन विनयशील साधन होते. ते मूळचे तेलंगणा राज्यातील निजामाबाद