Take a fresh look at your lifestyle.

राजेश पायलट यांनी थेट सोनिया गांधींना आव्हान दिले होते

राजस्थानमध्ये सध्या मोठा राजकीय संघर्ष चालू आहे. राजस्थानचे कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट नाराज असल्याने ते कॉंग्रेस सोडणार अश्या चर्चा सुरु आहे. त्यांनी कॉंग्रेस

कथेतील ‘खलनायक’ जिवंत करणारा नायक..!!

नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा

एका फळविक्रेत्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला; कारण जाणून वाढेल आदर

आपल्या आयुष्यात आपण सर्वजण काम करत असतो. काम करण्याचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. पण जेव्हा एखादा माणूस स्वत: पैशापेक्षा आणि प्रसिद्धीपेक्षा माणुसकी म्हणून काम करतो तेव्हा तो लोकांच्या

महात्मा गांधी यांनाही एकदा क्वारंटाइन केले होते

जगात जसा कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला आहे. तसं जवळपास संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात किंवा कोरोना होता अश्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येते. खरतरं

जेव्हा राजीव गांधींनी अटलबिहारी वाजपेयी यांचे प्राण वाचवले

आज सध्याच्या परिस्थिती मध्ये जेव्हा राजकारणामध्ये आणि राजकारणी लोकांमध्ये कटुता वाढत आहे. पण भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या राजकारणातल्या चांगल्या बाजूचे

शेतीसाठी विकली कंपनी; आज कमवतोय लाखो रुपये

मागच्या काही वर्षात युवकांचा शेतीकडे कल सातत्याने वाढत आहे. याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहित असतीलही. पण आज तुम्हाला अशा एका मुलाची ओळख करून देणार आहे, ज्याने हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी

म्हणून, अंपायरने मैदानावरच गावसकरांचे केस कापले होते !

महान फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट विश्वात उदयापूर्वी गावस्कर हे भारतीय क्रिकेट संघाचे

तर कदाचित सुनील गावसकर क्रिकेटपटू बनू शकले नसते

१९७१ साली वेस्ट इंडीज टीमला वेस्ट इंडीज मध्येच हरवण्यात भारताच्या टीमला पहिल्यांदा यश आले होते. त्याच वेळी भारत वेस्ट इंडीज सोबतची पहिली सिरीज जिंकला होता. ती सिरीज जिंकण्यात एका भारतीय

चीनी फडिंगच्या आरोपामुळे चर्चेत असलेले राजीव गांधी फाउंडेशन नक्की काम करत ?

मागच्या काही दिवसात अनेक प्रकरणातून राजीव गांधी फाउंडेशन चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही भारत-चीन सबंध ताणले गेल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस दोन्हीकडून एकमेकांवर आरोप करण्यात आले. तेव्हा राजीव

एकदाही मंत्रिपद न स्वीकारता थेट पंतप्रधान बनणारा नेता !

१० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ हा एवढाच काळ चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान राहिले, पण चंद्रशेखर हे एकमेव पंतप्रधान होते. ज्यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणत्याही मंत्री पदाचा अनुभव नव्हता.