Take a fresh look at your lifestyle.

कमला हॅरिस यांचे फक्त भारतीय वंशाच्या म्हणूनच नाहीतर पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून कौतुक करायला…

अमेरिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून जो बायडन नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. बायडन यांच्यासोबत भारतीय वंशाच्या

मराठी ‘ठाणेदार’ झाले अमेरिकेत ‘आमदार’

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन की डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी नक्की कोण बाजी मारणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी स्टेट्समधून निकाल यायला सुरुवात झाली आहे. मराठी माणसांना

बिहारचा तो मुख्यमंत्री ज्याचं निधन झालं तेव्हा फक्त झोपडी शिल्लक होती

भारताच्या राजकारणात लाखो-करोडो रुपये आणि मसल पॉवर हे सर्वमान्य आहे. पण दुसरीकडे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा हा उत्तम राजकारणाचे उदाहरण म्हणता येईल. सध्या

“मिर्झापूर”चा तिसरा सिझनसुद्धा येणार!

मागच्या काही दिवसात सोशल मिडिया, मित्राच्या कट्ट्यावर म्हणजेच सर्वत्र फक्त एका वेब सीरिजची होणारी चर्चा कानावर येते. ते म्हणजे मिर्झापूर. 'मिर्झापूर २' या सीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले

जेव्हा मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी यांना भाषण बदलायला सांगितले..

१९८० मध्ये देशात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली. इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान पदाची सूत्रे हातात येताच इंदिरा गांधींनी देशातील जनतेला संबोधित करण्याचा निर्णय

काटेवाडीच्या वहिनी : सुनेञा ताई

किरण इंगळे (बार्शीकर) असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्ञी असतेच हे अगदी खरय आणि अजितदादांच्या यशस्वी जिवनाची खंबीर साथ म्हणजेच वहिनी आपला नवरा राजकारणात असताना घर

शरद पवारांचं पावसातील ‘ते’ भाषण ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळलं होत !

‘शरद पवारांचं पावसातील भाषण ‘ हे चार शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाशी चिरपरिचित असलेल्या कोणालाही ‘ते’ भाषण आठवून देण्यास पुरेसं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा

किशोर कुमार मधुबालाला म्हणाले होते “डझनभर मुले पैदा करून खंडव्याच्या गल्लीमध्ये फिरेन”

भारतात किशोर कुमार यांची गाणी ऐकली नाहीत असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. किशोर कुमार यांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतीलही. किशोर कुमार यांच्याबद्दलचे असेच पाच मजेदार

त्या दिवसापासून संजय दत्त आणि गोविंदाने सोबत काम करणे बंद केले

संजय दत्त आणि गोविंदा हे दोघेही बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची खुप चांगली मैत्री होती. पण एका काळानंतर या दोघांच्या मैत्रीमध्ये खुप

तब्बल ४३८ दिवस माणूस समुद्रात एकटा जीवंत राहीला

मागच्या वर्षभरात आपण सर्वांनी कोरोनाचा मोठा काळ अनुभवला आहे. या काळात आपल्याला 14 दिवस क्वॉरंटाइन राहायला अवघड जात होते. पण असा एक व्यक्ती आहे जो तब्बल ४३८ दिवस एकटा राहिला. जोस साल्वादोर