राष्ट्रपती भवनात आरामदायक पलंग काढून एक लाकडी खुर्ची वापरणारे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची…
1947 साली भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तर, स्वातंत्र्याच्या तीन वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी, देश 'सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला. 26 जानेवारी…