१९६९ साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट "सात हिंदुस्तानी" प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानंतर देखील अमिताभ यांची लीड हिरो म्हणून फिल्मी…
राजीव गांधींना आपल्या सोबत सुरक्षा रक्षक असणे आवडायचे नाही. अगदी पंतप्रधान असतानाही ते कायम सुरक्षा रक्षकांना टाळायचे प्रयत्न करायचे. पण…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजवर देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पण अलीकडेच त्यांनी काँग्रेसकडून वळण घेतले आहे .आज ममता…
आज आपण ज्या 'आधुनिक भारतात' व 'डिजिटल इंडियामध्ये' श्वास घेतो आहोत. त्या आधुनिकतेचा पाया स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी रचला…
राजकारण आणि धर्म एकमेकांशी कायम जोडले गेले आहेत, हे भारतीय लोकांना नवीन नाही. मागच्या काही वर्षात देशाच्या राजकारणात एक महत्वाचा…
आज सध्याच्या परिस्थिती मध्ये जेव्हा राजकारणामध्ये आणि राजकारणी लोकांमध्ये कटुता वाढत आहे. पण भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत,…
मागच्या काही दिवसात अनेक प्रकरणातून राजीव गांधी फाउंडेशन चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही भारत-चीन सबंध ताणले गेल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस…
आपल्या देशात प्रशासकीय सेवेतून राजकारणात सक्रीय होणारे अनेकजण दिसतील. त्यापैकी एक नाव म्हणजे अजित जोगी. राजकारणात सक्रीय होण्याचा त्यांचा किस्साही…
21 मे 1991 या दिवशी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू मध्ये चेन्नईजवळ मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली.…
महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र”…
This website uses cookies.