Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

राजीव गांधी

जेव्हा महमूद म्हणाला- अमिताभला नाही तर राजीवला चित्रपटात घ्या. तो जास्त स्मार्ट दिसतो

१९६९ साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट "सात हिंदुस्तानी" प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानंतर देखील अमिताभ यांची लीड हिरो म्हणून फिल्मी कारकीर्द चांगली चालली नव्हती. तोपर्यंत इंदिरा गांधी…

जेव्हा राजीव गांधी यांनी आपल्याच सुरक्षारक्षकांच्या गाडीच्या चाव्या नालीत फेकल्या होत्या

राजीव गांधींना आपल्या सोबत सुरक्षा रक्षक असणे आवडायचे नाही. अगदी पंतप्रधान असतानाही ते कायम सुरक्षा रक्षकांना टाळायचे प्रयत्न करायचे. पण इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आणि पंतप्रधान…

राजीव गांधी यांनी केला होता ममता बॅनर्जीं यांचा इलाज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजवर देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पण अलीकडेच त्यांनी काँग्रेसकडून वळण घेतले आहे .आज ममता बॅनर्जी काँग्रेसला विरोध करत असल्या तरी त्यांच्या…

राजीव गांधी पंतप्रधान म्हणून देशाला आधुनिकतेचा कानमंत्र देऊन गेले

आज आपण ज्या 'आधुनिक भारतात' व 'डिजिटल इंडियामध्ये' श्वास घेतो आहोत. त्या आधुनिकतेचा पाया स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी रचला होता. आपल्या अथक परिश्रम दूरदृष्टी यामुळे त्यांनी…

राजीव गांधीनी राम मंदिराचे कुलूप काढून पूजा केली होती का ?

राजकारण आणि धर्म एकमेकांशी कायम जोडले गेले आहेत, हे भारतीय लोकांना नवीन नाही. मागच्या काही वर्षात देशाच्या राजकारणात एक महत्वाचा मुद्दा राहिलेला प्रश्न म्हणजे अयोध्या मंदिराचा मुद्दा.! …

जेव्हा राजीव गांधींनी अटलबिहारी वाजपेयी यांचे प्राण वाचवले

आज सध्याच्या परिस्थिती मध्ये जेव्हा राजकारणामध्ये आणि राजकारणी लोकांमध्ये कटुता वाढत आहे. पण भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या राजकारणातल्या चांगल्या बाजूचे…

चीनी फडिंगच्या आरोपामुळे चर्चेत असलेले राजीव गांधी फाउंडेशन नक्की काम करत ?

मागच्या काही दिवसात अनेक प्रकरणातून राजीव गांधी फाउंडेशन चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही भारत-चीन सबंध ताणले गेल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस दोन्हीकडून एकमेकांवर आरोप करण्यात आले. तेव्हा राजीव…

राजीव गांधी यांचा एक फोन आणि कलेक्टर अजित जोगी राजकारणात आले

आपल्या देशात प्रशासकीय सेवेतून राजकारणात सक्रीय होणारे अनेकजण दिसतील. त्यापैकी एक नाव म्हणजे अजित जोगी. राजकारणात सक्रीय होण्याचा त्यांचा किस्साही असाही इंटरेस्टीग आहेच. पण त्यांचा…

राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले हे निर्णय देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरले

21 मे 1991 या दिवशी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू मध्ये चेन्नईजवळ मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली. आधुनिक भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा एक तरुण…

मधु दंडवते यांचे एक भाषण ज्याने पंतप्रधानाचे डोळे पाणावले

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना…