Take a fresh look at your lifestyle.

भारताचा तिरंगा झेंडा कसा तयार झाला ?

15 ऑगस्ट 2020 रोजी स्वतंत्र भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे प्रथम लाल किल्ल्यावर आणि त्यानंतर प्रत्येक शाळा महाविद्यालये आणि प्रशासकीय इमारतीमध्ये

देशाचे पहिले मंत्रीमंडळ दिल्लीत शपथ घेत होतं; गांधी मात्र दिल्लीत नव्हते

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्यात अनेकांचे मोठे योगदान होते पण महात्मा गांधी यांची महत्त्वाची भूमिका होती. पण जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दिल्लीत

नियतीशी करार : १५ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख

अडचणीत आलेल्या मनमोहन सिंग सरकारला विलासरावांनी वाचवले होते

२०११ साल होत. देशात तेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अण्णांनी जनलोकपालच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं. बघता बघता

सगळीकडच्या टिकेमधून नवमहाराष्ट्राचा नेता घडतोय

आकाश भरत झांबरे पाटील परदेशात शिक्षण घेऊन तो भारतात आला. व्यवसाय सांभाळत असतानाच आई-वडिलांच्या सार्वजनिक जीवनातील कामात शक्य होईल तशी मदत करू लागला. 2019 ला अचानक पक्षासाठी अवघड अशा मावळ

लहानपणी हात सोडून सायकल चालवणाऱ्या विक्रम साराभाईनी देशाला अंतराळात पोहचवले

एक लहान मुलगा सायकल चालवताना सायकल जोरात पळवायचा. सायकल जोरात पळायला लागली कि हँडलचा हात काढून छातीशी बांधायचा. मग तो पायडल बारवर पाय ठेवून डोळे बंद… आणि पायडल मारत राहायचा. सायकल धावत

विनायक दामोदर सावरकर कसे झाले ‘वीर’ सावरकर

मागच्या काही वर्षापासून हिंदुत्ववादी विचारांचे समर्थक समजले जाणारे विनायक दामोदर सावरकर सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान

फुलन देवी : बलात्काराचा बदला घेण्यासाठी तिने २२ ठाकुरांना गोळ्या घातल्या

आपल्या देशात जेव्हा जेव्हा बलात्कार होतो तेव्हा सर्वत्र एकच आवाज उठविला जातो की बलात्कार करणार्‍यांना फाशी द्यावी. पण हि फक्त चर्चाच राहते. पण आपल्या देशात अशी एक स्त्री होवून गेली तिने या

“बुलाती है मगर जाने का नईं” लिहिणाऱ्या राहत इंदौरीचे हे १० शेर तुम्हाला वाचायला हवेत

जगप्रसिद्ध कवी राहत इंदौरी यांचे आज निधन झाले. कोरोना निदान झाल्यानंतर ते रुग्णालयात भरती झाले होते. त्यात आज त्यांचे निधन झाले. राहत यांनी दीर्घकाळ हिंदी आणि उर्दू कवीसंमेलनातून आपली

सिंहगडावर टिळकांना जमीन कशी मिळाली ? काय आहे प्रकरण

● टिळकांना जमीन कशी मिळाली ? पुण्यात असतांना टिळक असे निवासस्थान शोधत होते जेथे त्यांना आपल्या राजकीय वातावरणातून आराम मिळू शकेल व तेथे ते त्यांचे अभ्यासकार्य करू शकतील, अश्याच