Take a fresh look at your lifestyle.

छोट्याश्या कंपनी पासून ते सर्वात विश्वासहार्य ब्रँड बनण्यापर्यंतचा अँपलचा प्रवास

तंत्रज्ञानाच्या या २१ व्या शतकात जवळपास प्रत्येकालाच मोबाईल व संगणकाची आवश्यकता भासते आहे. व जो कोणी हि दोन यंत्रे वापरतो त्या प्रत्येकाचे एक स्वप्न असते कि आपला संगणक व मोबाईल हा अँपल

पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी केलेल्या कारवाईमुळे नांगरे पाटील प्रसिद्धीच्या झोतात आले होते

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते

भारतातून लंडनला बसने जाता येत होते ?

जग फिरण्याची हौस आणि खिशात पैसा असेल तर हा लेख तुमच्या कामाचा आहे. दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी आत्तापर्यंत विमान हा एकमेव पर्याय होता. पण आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार आहे.

सलाम ! एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी हा शिक्षक चक्क ५० किलोमीटर प्रवास करायचा

सरकारी शाळांमध्ये हे अगदी सामान्य आहेत की शिक्षक वेळेवर पोहोचत नाहीत किंवा मुलांना नीट शिकवले जात नाही, आता काय तर लॉकडाऊनच आहे त्यामुळे शाळेत विद्यार्थी हि नाही आणि शिक्षक देखील नाही .

नॅचरल आईस्क्रीमची गोष्ट : फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटींची उलाढाल

नॅचरल आईस्क्रीम ही सर्वाधिक आवडीची आईस्क्रीम म्हणून पाहिल्या जाते. या आईस्क्रीम च्या मागे दडलीय एक थक्क करणारी प्रेरणादायी कहाणी.. कर्नाटक मधील मंगलोर जिल्ह्यातील पतूर तालुक्यातील मुलकी

मुंबईच्या आरे कॉलनी पंडित नेहरूंनी पहिलं झाडं लावल होत

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील आरे कॉलनीत वृक्षतोडीवरून झालेल्या गोंधळानंतर आता उद्धव ठाकरे सरकारने इथे ६०० एक्कर वरील जमिनीवर वृक्षसंवर्धन होणार असल्याचे जाहीर केले आहे.

आपण गुगल काहीही फुकट बघू शकतो ? पण त्याचे नेमके कारण काय …

असे म्हणतात की कुठलीही कंपनी ही कुठलीही सेवा जास्त काळ फुकट नाही देऊ शकत. पण गूगल ह्याला नक्कीच अपवाद आहे ? इतक्या सगळ्या सेवा आणि उत्पादने (थोड्यावगळता) गूगल फ्री मध्ये कसे काय देऊ शकते

शरद जोशी : “भारत आणि इंडिया” मधील दरी मांडणारा नेता

शेतकरी वर्गाचा नेता कोण तर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी असं आपसूकच लोकांच्या तोंडी येऊन जात. शरद जोशींसारखा शेतीविषयक वैश्विक आणि शाश्वत विचार कदाचित कोणी मांडू शकत असेल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी केलेले ‘ते’ १० योगदान विसरता येणार नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेहमी टीका होत असते कि संघ सामाजिक काम कमी आणि राजकारण जास्त करतो. पण संघाने केलेल्या अश्या काही गोष्टी आहे ज्या आजही विसरणं देशासाठी अशक्य आहे. त्यातील ठळक १०

एका पत्रामुळे रेल्वेमध्ये शौचालये बांधण्यात आले होते

भारतात रेल्वे ही केवळ सेवा नाही, तर भारतीय रेल्वे हि एक जीवनदायिनी आहे. एवढंच नाही तर देशात स्वतंत्र मंत्रालय आहे. भारतातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की