Browsing Category
व्यक्तिवेध
एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ आणि 55 वर्षे आमदार !
१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांनी जशी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तशीच त्यांनी!-->!-->…
राजकारणात सुसंस्कृत पणाचा आदर्श घालून देणाऱ्या गणपतरावांकडून नव्या पिढीने खूप काही शिकले पाहिजे
२५ ऑक्टोबर २०१४ विधानसभेच्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. २०१४ नंतर नरेंद्र मोदी नामक झंजावात देशाच्या राजकारणात तयार झालेला असताना विरोधी पक्षाचे एक एक गढ ढासळत असताना!-->…
एके काळी कॉंग्रेस सेवा दलाचे काम करणारे दादा कोंडके बाळासाहेब ठाकरे यांचे खास झाले
अभिनेते दादा कोंडके आणि त्यांचे विनोद माहित नसलेला मानून शोधून सापडणार नाही. मराठीतले आजपर्यंतचे सर्वोत्तम विनोदवीर म्हणून दादा कोंडके ओळखले जातात. आज दादा कोंडकेंचा जन्म दिवस.!-->…
बंगालमधील दुष्काळातून प्रेरणा घेत स्वामिनाथन यांनी शेती क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला
भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे शेती आणि शेतकरी कायम दुर्लक्षित राहिले. पण एम.एस.स्वामीनाथन यांनी मात्र शेती आणि शेतकरी या दोन्ही घटकांना न्याय देण्यासाठी!-->…
इंदिरा गांधी ते सोनिया गांधी : काँगेसच्या दोन पिढीविरुद्ध सुषमा स्वराज यांनी संघर्ष केला
एक भारतीय राजकारणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी पहिल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये (2014-2019) भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम!-->…
संघर्षाला सामोरे जात विजयाची जिद्द तेवत ठेवणारे लढवय्ये ‘दादा
प्रदीप नणंदकर
जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला मात्र संकटाला घाबरून न जाता त्याच्यावर मात करत समाजासमोर एक वेगळा आदर्श आपल्या जीवनातून निर्माण करणारा नीतिवान!-->!-->!-->…
शिवाजीराव निलंगेकर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदारही नव्हते
महाराष्ट्राच्या राजकारणात काही मुख्यमंत्री असे झाले त्यांनी दीर्घकाळ सत्ता सांभाळली तर काही मुख्यमंत्र्यांना फारच कमी सत्ता मिळाली. या फार कमी काळ मुख्यमंत्री राहिलेल्या पैकी एक नाव म्हणजे!-->…
सांगलीच्या येडेमच्छिंद्रचे नाना पाटील “क्रांतिसिंह” झाले त्याची गोष्ट
देशात ब्रिटीश शासन असताना तब्बल दीड हजार गावात प्रतिसरकार चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अनेक किस्से मानदेशात प्रसिद्ध आहेत. नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत!-->…
अण्णाभाऊ म्हणाले “तर नेहरूंनाही माझ्या घरात वाकून याव लागेल”
सांगलीतील एका गावातून थेट मुंबई आणि त्यानंतर आपल्या लेखणीच्या जोरावर अण्णाभाऊंनी परदेशातही स्वतःच्या नावाचा लौकिक केला. अण्णाभाऊचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली सांगली येथील वाळवा तालुक्यातील!-->…
मुंबईमध्ये रेल्वे सुरु करण्यामध्ये नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा होता
इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही वाचले असेल, भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली होती. देशात तेव्हा ब्रिटीश शासन होते. पण १८५३ साली भारतात रेल्वे सुरु होण्यामागे एका!-->…