Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

व्यक्तिवेध

तेव्हापासून अशोक सराफ यांना सर्वजण “अशोक मामा” म्हणू लागले

महाराष्ट्रात अशोक सराफ यांचे पिक्चर पहिले नाही, असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत अशोक मामा यांनी आपल्या तगड्या अभिनयाच्या जोरावर मराठी

गोपीनाथ नाव आवडत नव्‍हतं म्‍हणून रडायचे गोपीनाथ मुंडे

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे नाव माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. खरंतर गोपीनाथ मुंडे हे नाव राज्यातील लाखो लोकांच्या हृदयात कोरलेले आहे. पण हेच गोपीनाथ नाव आवडत नाही म्हणून

मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या रखमाबाई देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या

सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आंनदीबाई जोशी, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आज आपण या समाजसुधारकांच्या काळातील अश्या एका व्यक्तीबद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे. जी कधी

राजीव गांधी यांचा एक फोन आणि कलेक्टर अजित जोगी राजकारणात आले

आपल्या देशात प्रशासकीय सेवेतून राजकारणात सक्रीय होणारे अनेकजण दिसतील. त्यापैकी एक नाव म्हणजे अजित जोगी. राजकारणात सक्रीय होण्याचा त्यांचा किस्साही असाही इंटरेस्टीग आहेच. पण त्यांचा

नितीन गडकरी म्हणतात “हे मी बाळासाहेबांकडून शिकलो”

राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. नेता किंवा राजकारणी समाजापेक्षा वेगळा असू शकत नाही. कारण नेताही समाजातून आलेला असतो. त्यामुळे जसा समाज असतो तसाच नेताही असतो 'लोकप्रिय

रितेश देशमुख च्या एका चुकीमुळे विलासरावांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला

विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातील सर्वात ताकदवान कॉंग्रेस नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणासह राष्ट्रीय राजकारणात ते कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. महाराष्ट्रातील लातूर येथे जन्मलेल्या

राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले हे निर्णय देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरले

21 मे 1991 या दिवशी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू मध्ये चेन्नईजवळ मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली. आधुनिक भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा एक तरुण

भारतात कामगार कल्याण कार्यक्रम सुरू करणारे जमशेदजी टाटा पहिले उद्योगपती होते

आजघडीला भारतात टाटा सन्सचे साम्राज्य मीठापासून चहापर्यंत, स्टीलपासून कार ट्रकपर्यंत आणि फायनान्सपासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्वत्र दिसते. जेव्हा एखादा नवीन व्यवस्थापक किंवा कामगार टाटा समूहात

कर्नाटकचे मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान झाले !

१९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या

मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

आज लॉकडाऊन मुळे सगळेच जण घरात आहेत. अशावेळी घरात बसून काय करताय ? अस कोणाला विचारलं तर एक उत्तर नक्की येईल "फेसबुक स्क्रोलींग" आजघडीला फेसबुक हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनल आहे. हे