Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

गल्ली ते दिल्ली

जेव्हा राजीव गांधींनी अटलबिहारी वाजपेयी यांचे प्राण वाचवले

आज सध्याच्या परिस्थिती मध्ये जेव्हा राजकारणामध्ये आणि राजकारणी लोकांमध्ये कटुता वाढत आहे. पण भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या राजकारणातल्या चांगल्या बाजूचे

एकदाही मंत्रिपद न स्वीकारता थेट पंतप्रधान बनणारा नेता !

१० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ हा एवढाच काळ चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान राहिले, पण चंद्रशेखर हे एकमेव पंतप्रधान होते. ज्यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणत्याही मंत्री पदाचा अनुभव नव्हता.

हातात बंदूक न घेता मुंबईचा बादशहा बनला होता

मुंबई आणि मुंबईचे अंडरवर्ल्ड याच्या बद्दलच्या कहाण्या आपण आजवर ऐकत आलो आहोत. पण यामध्ये एक असं नाव होत, ज्याला मुंबईच्या अंडरवर्ल्डचा पहिला डॉन मानलं जात. ते नाव म्हणजे हाजी मस्तान

तर बाबू जगजीवनराम देशाचे पहिले दलित पंतप्रधान झाले असते

आपल्या देशातील राजकारणात कायमच दलित राजकारण हा महत्वाचा मुद्दा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा दलित नेता कोण असा विचार करताना एकच नाव येते, ते म्हणजे डॉ. आंबेडकर. पण डॉ. आंबडेकर

सरकार कोणाचेही असो “रामविलास पासवान” त्यामध्ये मंत्री असतातच !

भारत हा असा देश आहे, जिथे सतत कोणत्या तरी निवडणुका असतात. त्यामुळे भारतीय जनतेला चर्चेला कायम विषय उपलब्ध असतात. पुढच्या काही दिवसात बिहार विधानसभा निवडणुक आहे. त्याची चर्चा चालू आहे. या

वसंतराव नाईक म्हणायचे वेळ आली तर शिवसेना चोवीस तासांत बंद करेन

आजघडीला शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष आहे. उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्री आहेत. पण राज्यांचे असे एक मुख्यमंत्री होते, जे म्हणायचे "वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू

वर्धापन दिन विशेष : “मार्मिक”ने शिवसेनेची पायाभरणी केली होती

आज 19 जून, आजच्याच दिवशी 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली होती. गेल्या अर्ध्या शतकात शिवसेनेने एक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवलाच आहे. पण यापलीकडे शिवसेनेचे महाराष्ट्रातील जनतेशी अतूट

तर यशवंतराव चव्हाण यांच्या ऐवजी भाऊसाहेब हिरे मुख्यमंत्री झाले असते

यशवंतराव चव्हाण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आणि त्यापूर्वी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झालेत. यात कोणालाही, कधीही आणि कुठलेच अतळ-अग्रुप वाटले नाही. इतिहास बदलत नसतो, बदलू शकत नाही. मात्र

संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आचार्य अत्रेंनी “मराठा” सुरु केले होते

मराठी भाषेत आचार्य अत्रेंचे विनोद माहित नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. कवी, विडंबनकार, प्रस्तावनाकार, चित्रपटकार, नाटककार, वक्ते, राजकारणी, आमदार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पत्रकार

राष्ट्रवादीचा प्रवास तिथून सुरू होतो !

आज १० जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा वर्धापनदिन ! आजच्या च दिवशी आदरणीय पवार साहेबांनी इंदिरा काँग्रेस मधून बाहेर पडून स्वतंत्र अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची १९९९ साली