Take a fresh look at your lifestyle.

त्या घटनेनंतर नाना पटोले मोदींचे चॅलेंजर म्हणून समोर आले

काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल का ?

गायिका रेणू शर्मा यांनी राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. याच प्रकरणावरून मंत्री मुंडे यांनी आपल्या

“औरंगाबाद कि संभाजीनगर” मागणी आली कुठून ?

आपल्याकडे निवडणुका आल्या कि जुने मुद्दे किंवा मागण्या पुन्हा वरती येतात. अशीच एक मागणी सध्या जोरदार चर्चेत आहे. ती मागणी म्हणजे औरंगाबाद की संभाजीनगर औरंगाबाद च्या नामांतराच्या

गेल्या ६० वर्षात या गावात एकदाही निवडणूक झाली नाही

ऋतुराज संजय देशमुख (करमाळा) सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे चालू आहे. गावागावात लोक समोरासमोर उभे राहतायेत. अश्यातच काही लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात काळजी म्हणून ग्रामपंचायत

…जेव्हा रतन टाटा यांनी आपल्या अपमानाचा बदला आपल्या कामातून घेतला

भारतातील अनेक औद्योगिक घरांना उद्योगसोबत राजकारणात रस आहे असे दिसते. पण टाटा समूह आणि विशेषतः रतन टाटा यांनी या गोष्टी नेहमीच टाळल्या आहेत. आपल्या आयुष्यात रतन टाटांनी कामालाच सर्वस्व

प्रतिभाताई पाटील वयाच्या २७व्या वर्षी आमदार झाल्या होत्या

प्रसंग २००७ सालचा आहे. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल समाप्त होणार होता. नवीन राष्ट्रपती कोण होणार ? या विषयावर सोनिया गांधी यांच्या

तू पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असशील, पण मी साधा मुख्यमंत्री आहे

मनोहर पर्रिकर आपले साधे राहणीमानासाठी प्रसिद्ध होतेच. पण त्यासोबतच ते आपल्या कामासाठी आणि प्रामाणिकपणासाठीही प्रसिद्ध होते. गोव्यासारख्या छोट्या राज्यातून आपला राजकीय प्रवास सुरू करून

१२०० रुपये गुंतवायचे आणि हजारो कमवायचे ! अश्या स्क्रीम येतात तरी कुठून ?

तुम्ही गावाकडून पुण्यात शिकायला आलेले असता आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा तुम्ही निवांत एखाद्या जागी रस्त्याच्या कडेला बसलेले असता. आणि आयुष्याबाबद्दल विचार करत आहात. अश्यातच एक

केंद्राच्या कोणत्या कायद्याच्या भीतीने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे ?

केंद्रातील मोदी सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत ज्याविरुद्ध शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. या तीन कृषी कायद्यांबाबत देशातील शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळी मते आहेत, ज्यावर देशातील बहुतांश

जेव्हा महमूद म्हणाला- अमिताभला नाही तर राजीवला चित्रपटात घ्या. तो जास्त स्मार्ट दिसतो

१९६९ साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट "सात हिंदुस्तानी" प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानंतर देखील अमिताभ यांची लीड हिरो म्हणून फिल्मी कारकीर्द चांगली चालली नव्हती. तोपर्यंत इंदिरा गांधी