Take a fresh look at your lifestyle.

राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले हे निर्णय देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरले

21 मे 1991 या दिवशी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू मध्ये चेन्नईजवळ मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली. आधुनिक भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा एक तरुण

अपमानाचा बदला म्हणून जमशेदजी टाटा यांनी “ताज हॉटेल”ची निर्मिती केली

तुम्ही जर कधी पहिल्यांदा मुंबई ला गेला. त्यावेळी तुम्ही मुंबई मधील "गेट वे ऑफ" नक्की भेट देता. त्यावेळी त्याच गेट वे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताज कडे तुम्ही नक्कीच पाहता. हे हॉटेल भारताची एक

भारतात कामगार कल्याण कार्यक्रम सुरू करणारे जमशेदजी टाटा पहिले उद्योगपती होते

आजघडीला भारतात टाटा सन्सचे साम्राज्य मीठापासून चहापर्यंत, स्टीलपासून कार ट्रकपर्यंत आणि फायनान्सपासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्वत्र दिसते. जेव्हा एखादा नवीन व्यवस्थापक किंवा कामगार टाटा समूहात

राजस्थानच्या २२ वर्षीय तरुणाने बनवलेले “फेस शिल्ड” कोरोना योध्यासाठी आशादायी !

सध्या संपूर्ण जगासमोर एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस. यावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पण तोपर्यंत कोरोनापासून बचाव तर करावा लागेल. सध्या जगभरात बचावासाठी

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पूर्वी या “ठाकरे”ने निवडणूक लढवली होती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. यापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक

कर्नाटकचे मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान झाले !

१९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या

मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

आज लॉकडाऊन मुळे सगळेच जण घरात आहेत. अशावेळी घरात बसून काय करताय ? अस कोणाला विचारलं तर एक उत्तर नक्की येईल "फेसबुक स्क्रोलींग" आजघडीला फेसबुक हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनल आहे. हे

म्हणून आज साजरा केला परिचारिका दिन

आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. या काळात सर्व डॉक्टर आपलं कर्तव्य जबाबदारीने निभावत आहेत. अश्या वेळी डॉक्टर्सना साथ देत आहेत नर्स. अशा कठीण काळातही नर्स आपल्या जीवावर उदार

मदर्स डे का साजरा केल्या जातो ?

मदर्स डे हा कुटुंबाच्या आईचा, तसेच मातृत्वाच्या, मातृत्वाचा, समाजातील आईचा प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव आहे. हा सण जगाच्या अनेक भागांत, साधारणतः मार्च किंवा मे महिन्यात साजरा केला

महाराष्ट्रातील एका गावाकडे ५ हजार कोटींची मालकी आहे

आज लॉकडाऊन मुळे शहरातील लोकं पुन्हा गावाकडे जावू लागले आहेत. यानिमित्ताने देशातील गावांची परिस्थिती काय आहे ? असा एक प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. पण महाराष्ट्रात असं एक गावं आहे.