Take a fresh look at your lifestyle.

माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो?

मराठी साहित्य विश्वात गदिमा आणि पुल यांची नावे जगमान्य आहेत. त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. पण विचार करा जर पुलं किंवा माडगुळकरांना विचारलं तुम्ही नक्की काय करता ? तर ते

पाकिस्तानातून आलेल्या या कीटकांनी करोडो रुपयांचे नुकसान केले आहे

मागच्या काही दिवसात देशातील शेतीवर एक नवीन संकट आले आहे. पाकिस्तानातून राजस्थान, मध्य प्रदेश मार्गे आता महाराष्ट्रात आलेल्या या कीटकांनी अनेकांच्या शेतीचा फडशा पाडला. झाडाच्या फक्त

संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम

सध्या लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण घरात अडकून पडलो आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेक ठिकाणांचे प्रदूषण कमी झाल्यामुळे पर्यावरण रक्षणाबद्दल नव्याने चर्चा सुरु झाल्या

गोरखपुरच्या एका भांडणातून योगींची राजकारणात एन्ट्री झाली

मुद्दा दोन दशकांपूर्वीचा आहे. गोरखपूर शहरातील मुख्य बाजार असलेल्या गोळघर येथील गोरखनाथ मंदिराच्या कॉलेजात शिक्षण घेत असलेले काही विद्यार्थी दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आले आणि

तेव्हापासून अशोक सराफ यांना सर्वजण “अशोक मामा” म्हणू लागले

महाराष्ट्रात अशोक सराफ यांचे पिक्चर पहिले नाही, असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत अशोक मामा यांनी आपल्या तगड्या अभिनयाच्या जोरावर मराठी

गोपीनाथ नाव आवडत नव्‍हतं म्‍हणून रडायचे गोपीनाथ मुंडे

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे नाव माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. खरंतर गोपीनाथ मुंडे हे नाव राज्यातील लाखो लोकांच्या हृदयात कोरलेले आहे. पण हेच गोपीनाथ नाव आवडत नाही म्हणून

मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या रखमाबाई देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या

सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आंनदीबाई जोशी, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आज आपण या समाजसुधारकांच्या काळातील अश्या एका व्यक्तीबद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे. जी कधी

राजीव गांधी यांचा एक फोन आणि कलेक्टर अजित जोगी राजकारणात आले

आपल्या देशात प्रशासकीय सेवेतून राजकारणात सक्रीय होणारे अनेकजण दिसतील. त्यापैकी एक नाव म्हणजे अजित जोगी. राजकारणात सक्रीय होण्याचा त्यांचा किस्साही असाही इंटरेस्टीग आहेच. पण त्यांचा

नितीन गडकरी म्हणतात “हे मी बाळासाहेबांकडून शिकलो”

राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. नेता किंवा राजकारणी समाजापेक्षा वेगळा असू शकत नाही. कारण नेताही समाजातून आलेला असतो. त्यामुळे जसा समाज असतो तसाच नेताही असतो 'लोकप्रिय

रितेश देशमुख च्या एका चुकीमुळे विलासरावांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला

विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातील सर्वात ताकदवान कॉंग्रेस नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणासह राष्ट्रीय राजकारणात ते कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. महाराष्ट्रातील लातूर येथे जन्मलेल्या