Take a fresh look at your lifestyle.

एकदाही मंत्रिपद न स्वीकारता थेट पंतप्रधान बनणारा नेता !

१० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ हा एवढाच काळ चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान राहिले, पण चंद्रशेखर हे एकमेव पंतप्रधान होते. ज्यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणत्याही मंत्री पदाचा अनुभव नव्हता.

हातात बंदूक न घेता मुंबईचा बादशहा बनला होता

मुंबई आणि मुंबईचे अंडरवर्ल्ड याच्या बद्दलच्या कहाण्या आपण आजवर ऐकत आलो आहोत. पण यामध्ये एक असं नाव होत, ज्याला मुंबईच्या अंडरवर्ल्डचा पहिला डॉन मानलं जात. ते नाव म्हणजे हाजी मस्तान

धोनीच्या कारकीर्दीला डाग असलेले ते पाच वाद

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मंगळवारी, 7 जुलै रोजी आपला 39 वाढदिवस साजरा करत आहे. धोनी हा जगातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक मानला जातो. जगभरात माहीचे लाखो चाहते आहेत. जगातील

तर बाबू जगजीवनराम देशाचे पहिले दलित पंतप्रधान झाले असते

आपल्या देशातील राजकारणात कायमच दलित राजकारण हा महत्वाचा मुद्दा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा दलित नेता कोण असा विचार करताना एकच नाव येते, ते म्हणजे डॉ. आंबेडकर. पण डॉ. आंबडेकर

आचरेकर सरांकडे क्रिकेट शिकण्यासाठी सचिनने शाळा बदलली होती

अस म्हटलं जात, भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर हे त्याचे दैवत. सचिनला देव मानावे, इतकी मोठी प्रसिद्धी देशात सचिनला आहे. पण या सचिनला क्रिकेट खेळायला शिकवले आचरेकर सरांनी.

बच्चू कडू : हळव्या नेत्याच्या सहवासात

एक म्हण आहे "तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तुम्हाला नातवाच्या पुढे कोणीही लक्षात ठेवणार नाही पण लोकसेवा केलीत तर कितीही पिढ्या जावोत लोक तुम्हाला विसरणार नाहीत" तसच काहीस बच्चूभाऊ यांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील होते

वकील बाबू म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका मराठी माणसाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लक्ष्मणराव इनामदार हे मोदींचे राजकीय गुरू मानले जातात. कोण आहेत

खरंच… बच्चु आहेस तु !

बच्चु… नाव ऐकलं तर वेगळंच काहीसं. पण नावाप्रमाणे खरंच लहान मुलासारखं प्रेमळ, स्वच्छ आणि निर्मळ मन. लहान मुलांना खोटारडेपणा, अन्याय, लबाडी अन् चोरी कधीच खपत नाही. तडकाफडकी बोलुन मोकळं होणं.

सरकार कोणाचेही असो “रामविलास पासवान” त्यामध्ये मंत्री असतातच !

भारत हा असा देश आहे, जिथे सतत कोणत्या तरी निवडणुका असतात. त्यामुळे भारतीय जनतेला चर्चेला कायम विषय उपलब्ध असतात. पुढच्या काही दिवसात बिहार विधानसभा निवडणुक आहे. त्याची चर्चा चालू आहे. या

बकऱ्यांना चारता चारता खोदले १४ तलाव ! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी "मन की बात" या कार्यक्रमात देशातील जनतेशी संवाद साधत असतात. यामध्ये ते देशातील असामन्य कार्य करणाऱ्या लोकांचे कौतुक करत असतात. नुकत्याच झालेल्या मन कि बात मध्ये मोदी