Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसचे नेमके काय चालले आहे?

काँग्रेसमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाचा पराभव आणि नेतृत्वाची पोकळी यांतून निर्माण झालेली अनियंत्रित अंदाधुंदी आहे. ही अवस्था काँग्रेसने लवकर संपवली नाही, तर १९९० च्या दशकात झाले

गाजलेल्या बोफोर्स घोटाळ्याची कागदपत्रे बनवण्यात अरुण जेटली यांनी महत्वाची भूमिका निभावली होती

भारतीय संसदेच्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हे एक अनुभवी राजकारणी तसेच प्रसिद्ध वकील होते . त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 रोजी नवी दिल्लीतील नारायण

जया बच्चन थेट दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आल्या होत्या

देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती आणली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. ते म्हणतात ना की, गणपती

जेव्हा राजीव गांधी यांनी आपल्याच सुरक्षारक्षकांच्या गाडीच्या चाव्या नालीत फेकल्या होत्या

राजीव गांधींना आपल्या सोबत सुरक्षा रक्षक असणे आवडायचे नाही. अगदी पंतप्रधान असतानाही ते कायम सुरक्षा रक्षकांना टाळायचे प्रयत्न करायचे. पण इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आणि पंतप्रधान

राजीव गांधी यांनी केला होता ममता बॅनर्जीं यांचा इलाज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजवर देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पण अलीकडेच त्यांनी काँग्रेसकडून वळण घेतले आहे .आज ममता बॅनर्जी काँग्रेसला विरोध करत असल्या तरी त्यांच्या

राजीव गांधी पंतप्रधान म्हणून देशाला आधुनिकतेचा कानमंत्र देऊन गेले

आज आपण ज्या 'आधुनिक भारतात' व 'डिजिटल इंडियामध्ये' श्वास घेतो आहोत. त्या आधुनिकतेचा पाया स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी रचला होता. आपल्या अथक परिश्रम दूरदृष्टी यामुळे त्यांनी

जगातील पहिला फोटो कसा काढला होता ?

आजकल डीएसएलआर हाती आला कि कोणीही स्वत:ला फोटोग्राफर समजतो. मात्र एक फोटोग्राफर होणे म्हणजे काय? तसेच आज जागतिक फोटोग्राफी दिवस का साजरा केला जातो, हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून

यंदाच्या आयपीएल च्या टायटल स्पॉन्सर असलेल्या “ड्रीम 11” ची गोष्ट

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयपीएल 2020 च्या टायटल स्पॉन्सर ची घोषणा केली. मागच्या काही दिवसापासून टायटल स्पॉन्सर कोण होणार याच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या.

आणि त्या दिवशी आर आर आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला!

आर.आर पाटील १९९० मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आणि १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून नियुक्ती केली. तेलगी घोटाळ्यात सहभाग असल्याच्या

जेव्हा अटलजींनी हुंड्यामध्ये पाकिस्तानची मागणी केली

अटलबिहारी वाजपेयी देशातील सर्वोच्च राजकीय नेत्यांपैकी एक होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या काही मोजक्या नेत्यांनी भारतीय राजकारणावर आपला कायमस्वरूपी ठसा उमठवला त्यामध्ये अटलजींचे नाव