Take a fresh look at your lifestyle.

प्रणव मुखर्जी यांना देशाला न लाभलेला पंतप्रधान असं का म्हणायचे ?

प्रणव मुखर्जी देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. असा विश्वास भारतातील अनेक लोकांना वाटतो. त्यामध्ये सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. पण

राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सामान्य जनतेसाठी उघडणारे प्रणव’दा’

लोकशाही मूल्यांवर गाढ श्रद्धा असलेल्या प्रणव'दा'नी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक सुवर्ण अध्याय लिहिले आहेत. 'राष्ट्रपती' चे शाही भाषण बंद करण्यापासून ते राष्ट्रपती भवनाचे दरवाजे

बाईक हेल्मेट घालून जागतिक क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकवणारा खेळाडू

क्रिकेटच्या मैदानात फास्टर बॉलरची दहशत कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. आजघडीला त्यावर अनेक पर्याय शोधले गेले आहेत. या पर्यायापैकी एक महत्वाचा भाग म्हणजे हेल्मेट. पण क्रिकेटविश्वात पहिल्यांदा

अमेरिकेतली लाखोंची नोकरी सोडली; आज शेळीपालनातुन कमवतोय लाखो रुपये

भारतात शिक्षण घेतल्यानंतर देशाबाहेर जाऊन कायमचे स्थायिक होणारी अनेक उदाहरणे तुम्ही-आम्ही पहिली असतील. पण एक व्यक्ती मात्र याच्या अगदीच उलट वागला आणि आपळ्या कामाचा ठसा उमठवला. या माणसाने

‘बॉम्बे’ चित्रपटाला बाळासाहेबांनी विरोध केला होता; त्याला कारणही तसेच होते

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताच तुमच्या समोर काय येते ते म्हणजे त्यांची धारधार भाषणे आणि आपल्या भाषणामधून विरोधी लोकांवर केलेली टीका. आपल्या भाषणामधून त्यांनी अनेक भूमिका मांडल्या, त्यांनी

बाळासाहेब ठाकरेंनी सचिन तेंडुलकरला दिला होता इशारा

क्रिकेट आणि क्रिकेटपटूंशी खूप चांगले सबंध असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा भारताचा सर्वोत्तम खेळाडू असलेल्या सचिन तेंडुलकरला कडक इशारा दिला होता. त्याला कारणही तसच होत.

१५ वर्षात १५ वेळा बदली : कसा आहे तुकाराम मुंडे यांचा प्रवास

आपल्या राज्यात सतत चर्चेत असणारी काही नावे काढली तर यामध्ये सर्वात वरती एक नाव येईल ते म्हणजे तुकाराम मुंडे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे तुकाराम मुंडे कायम चर्चेत असतात. नुकतीच

मराठीतील ‘ही’ बोल्ड अभिनेत्री होती मोठी कबड्डीपटू !

सई ताम्हणकर या मराठी अभिनेत्रीचा हिंदी प्रेक्षकांमध्येही चाहतावर्ग आहे. 25 जून 1986 रोजी जन्मलेली सई ताम्हणकर यांचे मूळ गाव सांगली, महाराष्ट्र आहे.आज आपण सई ताम्हणकर यांचे खुप

कधी काळी केला आत्महत्येचा प्रयत्न ; आज आहे डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये

डब्ल्यूडब्ल्यूईच्या कुस्तीच्या रिंगणात हरियाणाच्या कविता दलालने सलवार कमीज घातला होता तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंडच्या रेसलर डकोटा विरुद्धच्या तिच्या पहिल्या

नेहरूंना सभागृहातील एका नेत्याने चक्क ‘नोकर’ म्हंटले होते

भारताच्या राजकारणात स्वातंत्र्य चळवळीदरम्यान आणि नंतर अनेक नेते आहेत, ज्यांनी स्वबळावर राजकारण केले आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. असेच एक राजकारणी म्हणजे डॉ. राम मनोहर लोहिया