Take a fresh look at your lifestyle.

इंजिनियर असलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतात संगणकाचं मोठं तंत्रज्ञान आणल

८० च दशक होत. याच काळात भारतात कॉम्प्युटर्स येऊ लागले होते. राजीव गांधी राजकारणात सक्रीय होत होते . राजकारणात सक्रिय झाल्यावर त्यांनी या क्षेत्राला चालना देण्याची भूमिका घेतली होती.

भारतातला ‘तो’ नेता जो ७० च्या दशकात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला

राम मनोहर लोहिया हे भारतीय राजकारणातील सर्वात आश्चर्यकारक आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. मोठा विचारवंत आणि विवेकवादी माणूस. त्याला कोणत्याही मर्यादा नसलेलं आणि बंधन नसलेलं जग

जेव्हा एक महिला पंतप्रधान नेहरूंची कॉलर पकडते, तेव्हा…

आजच्या घडीला पंतप्रधान किंवा त्यांचे मंत्री यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचे मोठे कवच असते. पण पूर्वीच्या काळी एवढी सुरक्षा नसायची. पंडित नेहरू पंतप्रधान असतानाही सुरक्षा कवच सोबत घेवून

सोन्याविषयी “या” गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

लक्ष्मीपूजन असो वा घरच्या लक्ष्मीची मागणी, सोन्याशिवाय हे सण अपूर्ण आहेत. पण सोनं नेमकं आलं कुठून?आणि आपल्या आयुष्यात सोन्याचं महत्व वाढलं आहे का ?दसरा असो, धनत्रयोदशी असो वा अक्षय्य

बाळासाहेबांमुळे प्रभावित झाले आणि चक्क वडापाव चा शोध लावला

रस्त्याच्या कडेला असलेल्या फास्ट फूड विक्रेत्याकडून क्वचितच अपेक्षित असलेल्या वेगाने त्याने गरम स्वयंपाकाच्या तेलात पूर्णपणे आकाराच्या गोलाकार 'बाटा वडा'ची एक तुकडी टाकली. बारीक चिरलेला

विनोबांच्या आग्रहाखातर देशातील लाखो एकर जमीन दान करण्यात आली

आजघडीला जमीन हा किती महत्वाचा आणि संघर्षाचा मुद्दा आहे याची अनेकांना जाणीव असेल. वर्तमानपत्रात जमिनीच्या वादाच्या बातम्या वाचल्या कि याची जाणीव अजून गडद होत जाते. पण आपल्याच देशात एक अशी

नशिबाने बॉलीवूड मध्ये आली ; आज बॉलीवूड हादरवलंय

असा विचार करा तुम्ही एका कॅफेत बसलेले कॉफी पीत आहेत . एका दिग्दर्शकाने तुमच्याकडे बघितलं . तुम्ही त्याला त्याच्या सिनेमासाठी योग्य वाटले . हे लक्षात घेऊन काही दिवसांतच सर्व काही अंतिम केले

‘या’ महान खेळाडू चा सन्मान करण्यासाठी क्रिकेटमधली रणजी ट्रॉफी सुरू करण्यात आली

भारतीय क्रिकेटचे जनक राजा रणजितसिंह यांची आज १४८ वी जयंती आहे. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 रोजी गुजरातमधील नवनगर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सर रणजितसिंगजी विभाजी जडेजा होते. ते

निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर देखील हक्कभंग प्रस्ताव आणला होता …

अभिनेत्री कंगना रनौतविरोधात काँग्रेसने विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यावरुन कंगनाने मुंबईची बदनामी केल्याचे

एका मराठी कुटुंबातील मुलगा उत्तर प्रदेशाचा पहिला मुख्यमंत्री झाला

मराठी लोकांना उत्तर भारतीय लोक स्वीकारत नाहीत, असं नेहमी म्हटलं जात. पण या गोष्टीला एक व्यक्ती मात्र अपवाद म्हणावा लागेल, ते म्हणजे गोविंद वल्लभ पंत मुळचे महाराष्ट्रातील असलेल्या