काँग्रेस

जयराम रमेश : भारत जोडो यात्रेमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणारा व्यक्ती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू…

1 year ago

भारत जोडो यात्रेच्या आधीही अनेकदा शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे

शिवसेना नेते आदित्य ठाकरे काँग्रेसच्याराहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि…

1 year ago

कॉंग्रेसला हाताचा पंजा मिळाला, त्यामागे एक गोंधळ झाला होता

सध्या आपल्याकडे एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे शिवसेना पक्ष, त्याच नाव आणि त्याच निवडणूक चिन्ह. शिवसेनेच्या कोणत्या गटाला धनुष्यबाण…

2 years ago

कन्याकुमारी ते काश्मीर : काँग्रेसची पदयात्रा कशी असेल ? राहुल गांधींना याचा फायदा होईल का ?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीमधून आज सुरुवात होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२…

2 years ago

इंदिरा गांधी यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी विमान हायजॅक केलं होत

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या या चौकशी विरोधात काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने चालू…

2 years ago

प्रणव मुखर्जी यांना देशाला न लाभलेला पंतप्रधान असं का म्हणायचे ?

प्रणव मुखर्जी देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. असा विश्वास भारतातील अनेक लोकांना वाटतो. त्यामध्ये सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी…

4 years ago

राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सामान्य जनतेसाठी उघडणारे प्रणव’दा’

लोकशाही मूल्यांवर गाढ श्रद्धा असलेल्या प्रणव'दा'नी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक सुवर्ण अध्याय लिहिले आहेत. 'राष्ट्रपती' चे शाही भाषण बंद करण्यापासून…

4 years ago

पी. व्ही. नरसिंहराव याचं महाराष्ट्र कनेक्शन तुम्हाला माहित आहे का ?

पी. व्‍ही. नरसिंहराव यांना 9 वे पंतप्रधान म्हणून आपण ओळखतो. पण यापलीकडे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या आर्थिक सुधारणा…

4 years ago

This website uses cookies.