गल्ली ते दिल्ली अडचणीत आलेल्या मनमोहन सिंग सरकारला विलासरावांनी वाचवले होते Team Nation Mic Aug 14, 2020 0 २०११ साल होत. देशात तेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अण्णांनी जनलोकपालच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं. बघता बघता…