Take a fresh look at your lifestyle.

राजीव गांधीनी राम मंदिराचे कुलूप काढून पूजा केली होती का ?

राजकारण आणि धर्म एकमेकांशी कायम जोडले गेले आहेत, हे भारतीय लोकांना नवीन नाही. मागच्या काही वर्षात देशाच्या राजकारणात एक महत्वाचा मुद्दा राहिलेला प्रश्न म्हणजे अयोध्या मंदिराचा मुद्दा.!

आजोबा विरुद्ध नातू : या निवडणुकीची देशभर चर्चा झाली होती

राजकारणात काका विरुद्ध पुतण्या, भाऊ-भाऊ आमने सामने अश्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील, पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक निवडणूक अशी झाली होती, ती म्हणजे आजोबा विरुद्ध नातू. या

शिवाजीराव निलंगेकर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदारही नव्हते

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मुख्यमंत्री असे झाले त्यांनी दीर्घकाळ सत्ता सांभाळली तर काही मुख्यमंत्र्यांना फारच कमी सत्ता मिळाली. या फार कमी काळ मुख्यमंत्री राहिलेल्या पैकी एक नाव म्हणजे

या महिलेशिवाय भारताचा पहिला सिनेमा बनू शकला नसता !

भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवणारे दादासाहेब फाळके यांचे नाव कोणाला माहीत नाही असे होणार नाही. भारतीय सिनेमाचा पाया घालण्याचे योगदान त्यांच्याकडे जाते. दरवर्षी चित्रपटविश्वात

उपचाराअभावी बहिणीचे निधन; टॅक्सी चालकाने चक्क गावात हॉस्पिटल बांधले!

माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात, ज्याने तुमचे आयुष्य बदलून जाते. आज आपण अशाच एका माणसाबद्दल जाणून घेणार आहोत. उपचाराअभावी बहिणीच्या निधन झाल्याने ज्याने आपल्या बहिणीच्या नावाने

सांगलीच्या येडेमच्छिंद्रचे नाना पाटील “क्रांतिसिंह” झाले त्याची गोष्ट

देशात ब्रिटीश शासन असताना तब्बल दीड हजार गावात प्रतिसरकार चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अनेक किस्से मानदेशात प्रसिद्ध आहेत. नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत

राफेल विमाने भारतात पोहचली, पण त्याच्या खरेदीची पार्श्वभूमी तुम्हाला माहित आहे का ?

अक्षय पाटणकर मागच्या काही वर्षापासून चर्चेत असलेले राफेल हे फायटर विमान अखेर २९ जुलै रोजी आपल्या सैन्यात सामील झाले. २९ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास अंबाला येथील सैन्यविमानतळावर ते

अण्णाभाऊ म्हणाले “तर नेहरूंनाही माझ्या घरात वाकून याव लागेल”

सांगलीतील एका गावातून थेट मुंबई आणि त्यानंतर आपल्या लेखणीच्या जोरावर अण्णाभाऊंनी परदेशातही स्वतःच्या नावाचा लौकिक केला. अण्णाभाऊचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली सांगली येथील वाळवा तालुक्यातील

मुंबईमध्ये रेल्वे सुरु करण्यामध्ये नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा होता

इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही वाचले असेल, भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली होती. देशात तेव्हा ब्रिटीश शासन होते. पण १८५३ साली भारतात रेल्वे सुरु होण्यामागे एका

पिक्चर मध्ये खलनायकाची भूमिका करणारा सोनु सुद खरा हीरो आहे

सध्या आपल्या देशात सोनू सूद हा पिक्चरमधील भूमिकेपेक्षा त्याच्या सामाजिक कामामुळे जास्त चर्चेत आहे. आतापर्यंत जवळपास ५० सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याने टॉलीवूड,बॉलीवूड मध्ये देखील काम केले