विशेष

अभिमानास्पद!! साताऱ्यातील ‘प्रवीण निकम’चा लंडनमध्ये सन्मान

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इंग्लंडमध्ये शिकून भारतात प्रभावशाली काम करणाऱ्या प्रतिभावान ७५ युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट…

1 year ago

गणपती पुण्यात सुरु झाले पण मुंबईतील पहिले सार्वजनिक गणेश मंडळ कोणते ?

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी 1893 साली संपुर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरूवात केली. यावेळेस पुणे मुंबई या शहरात काही तरुणांनी एकत्र…

2 years ago

खुद्द रतन टाटा यांनीच फोन करुन विचारल, तू माझ्याबरोबर काम करणार का ? व्हायरल होणाऱ्या ‘शंतनू नायडू’ची कहाणी

भारताचे ‘रतन’ टाटा यांना नुकतंच वयाच्या 84 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांनी छोट्या…

2 years ago

शेगावचे गजानन महाराज संस्थान ज्याची स्तुती अमेरिकेतील हार्वर्ड सारख्या विद्यापीठाने केलेली आहे

आज आपण २१ व्या शतकातील जगातील सगळ्यात आधुनिक देवस्थान असं ज्याच्याकडे बघितलं जाते, ज्या मंदिराच्या व्यवस्थापन कौशल्याची स्तुती भारतातील नव्हे…

3 years ago

जेव्हा भारत दौऱ्यावर आलेले ओबामा म्हणतात ‘मी स्वत: डाळ बनवतो’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काही दिवसापूर्वी 'अ प्रॉमिस्ड लँड' हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एक प्रकारे त्यांनी…

3 years ago

मोबाईल कंपन्यातील नंबर वन असलेली नोकिया कंपनी स्मार्टफोनमध्ये फेल का झाली

मोबाईल हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. अँड्रॉईडच्या या जमान्यात मोबाईलचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत कि विचारू नका.…

3 years ago

राष्ट्राध्यक्ष गनी देश सोडून गेल्यानंतर अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा माघारी परतल्यानंतर जे अपेक्षित होतं, तेच घडू लागल्याचं दिसू लागलं. तालिबाननं हळूहळू अफगाणिस्तानमधील एकेक प्रांत आपल्या ताब्यात…

3 years ago

क्षेपणास्त्रांची नावे कशी दिली जातात? काय असते त्यामागच लॉजिक

आपल्या देशात अनेकदा क्षेपणास्त्रांची निर्मिती केल्यानंतर त्याच्या चाचणीच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होतात. त्यावेळी त्या मिसाईलची नावे अनेकदा पृथ्वी, अग्नी, आकाश…

3 years ago

‘द आंत्रप्रन्योर’ : उद्योजक होण्यासाठी ‘काय करू नये’ हे सांगणारं पुस्तक

हा शून्याचा परीघ तोडण्याचा प्रवास समोर आणणारं, आणि व्हिजन म्हणजे नेमके काय, याचा अर्थ सांगणारं… आयुष्यात वेगळ्या दिशेचा शोध घेणाऱ्या…

4 years ago

इंजिनियर असलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतात संगणकाचं मोठं तंत्रज्ञान आणल

८० च दशक होत. याच काळात भारतात कॉम्प्युटर्स येऊ लागले होते. राजीव गांधी राजकारणात सक्रीय होत होते . राजकारणात सक्रिय…

4 years ago

This website uses cookies.