आपल्या पहिल्या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांनी मानधन म्हणून घेतले होते एक चॉकलेट

भारतीय चित्रपट सृष्टीत महत्वाचं योगदानं देणाऱ्या कपूर घराण्यातील एक व्यक्ती आणि बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

ऋषी कपूर आजवर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आजवर शेकडो सिनेमे केले. पण त्याच्या पहिल्या चित्रपटाचा किस्सा तुम्हाला ऐकायलाच हवा. कारण ऋषी कपूर यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी मानधन म्हणून फक्त एक चॉकलेट घेतले होते.

खुद्द ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता.

ऋषी कपूर यांचे वडील वडिल राज कपूर एक प्रसिद्ध अभिनेता होते. तेच नव्हे तर ऋषी कपूर यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर हे देखील सिनेअभिनेते होते. त्यामुळे ऋषी कपूर यांची लहान असतानाच त्यांच्या चित्रपट करिअरची सुरुवात झाली. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटामधून ऋषी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. “श्री ४२०” या चित्रपटात काम करण्यासाठी ऋषी कपूर यांनी एक अट ठेवली होती. जर त्यांना चॉकलेट मिळाले तरच ते त्या सिनेमात अभिनय करतील. त्यावेळी त्यांची ही इच्छा अभिनेत्री नर्गिस यांनी पूर्ण केली आणि त्यांना एक चॉकलेट दिले.

किस्सा १९५४ सालचा आहे,‘श्री ४२०’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर हा चित्रपट दिग्दर्शित करत होते. या चित्रपटात एका लहान मुलाचा सीन होता. तो सीन करण्यासाठी राज कपूर छोट्या ऋषी कपूर यांना विनंती करत होते. परंतु ऋषी यांनी वडिलासमोर एक अट ठेवली. जर मला आत्ताच्या आत्ता या क्षणी चॉकलेट मिळाले तरच मी त्या दृश्यात काम करेन. त्यावेळी अभिनेत्री नर्गिस यांनी ऋषी कपूर यांचा हा हट्ट पूर्ण केला आणि एका चॉकलेटाच्या मानधनावर ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.